कोकणचे सुपुत्र नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला सन्मान…

*रत्नागिरी/प्रतिनिधी-* भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष,कोकणचे सुपुत्र, आमदार तथा माजी मंत्री आ.रवींद्र चव्हाण  यांची नुकतीच महाराष्ट्र…

खेड तालुक्यातील रघुवीर घाटात दरड कोसळली…

खेड : खेड तालुका आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्‍या रघुवीर घाटात यंदाच्या पावसाळ्यातील पहिली मोठी दरड कोसळल्याने…

वाळूअभावी जिल्ह्यातील घरकुलांच्या कामाला ब्रेक जिल्ह्यात पंतप्रधान आवास ग्रामीण, इतर आवास योजनेतील घरकुलांचे 15 हजारांचे उद्दिष्ट…

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये शासनाच्या पंतप्रधान आवास ग्रामीण किंवा इतर आवास योजनेतील घरकुलांचे सुमारे पंधरा हजारांचे उद्दिष्ट…

शालेय काळापासूनच फुललेलं प्रेम… 4 महिन्यापासून दुरावा आल्याने केली आत्महत्या?रत्नदुर्ग किल्ला तरुणी आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट ; रत्नागिरीतील प्रियकराची चौकशी, तोही बँकेत कर्मचारी…

रत्नागिरी : कधी काळी शालेय वयात उमललेलं नातं… हळूहळू गहिऱ्या प्रेमात रुपांतरीत झालेलं… पण काळाच्या ओघात…

संगमेश्वर साखरपा मार्गावरती साईट पट्टीचा अंदाज ट्रकचा अपघात…

संगमेश्वर मकरंद सुर्वे- देवरुख संगमेश्वर मार्गावर देवरुख हुन संगमेश्वर कडे निघालेला कंटेनर साडवली येथे  साईड पट्टीचा …

जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग गुंडाळला, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारीपद संपुष्टात; 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू…

रत्नागिरी : राज्य शासनाने उपायुक्त पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे एकत्रिकरण करून जिल्हा परिषदेकडील…

भूमी अभिलेख चे उप अधीक्षक संतोष भागवत ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर सेवा निवृत्त, मान्यवरांच्या उपस्थितीत देवरुख मध्ये निरोप समारंभ संपन्न…

मकरंद सुर्वे/ संगमेश्वर- श्री. संतोष भागवत हे, उप अधीक्षक भूमी अभिलेख संगमेश्वर या पदावरून  नियत वयोमानानुसार…

अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेशाने राजापूर विधानसभा मध्ये राजकीय वर्तुळात खळबळ…

राजापूर प्रतिनिधी- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत मोठे फेरबदल झाले होते . तसंच फेरबदल रत्नागिरी चे पालकमंत्री…

चिपळूण-कराड मार्गावरील वाहतूक १५ दिवसांनी पुन्हा सुरू…

चिपळूण : कोयना ते पाटणदरम्यान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नदीतून काढण्यात आलेला रस्ता जोरदार पावसामुळे…

परशुराम घाटातील गॅबियन वॉलच्या रचनेत होणार बदल, पावसाळ्यानंतरच कामाला सुरुवात…

चिपळूण (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गॅबियन वॉलचे…

You cannot copy content of this page