रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालय कार्यकारणीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यातून निवडून आलेल्या…
Category: रत्नागिरी
आदित्य ठाकरे इतके विद्वान आहेत की तुम्हाला त्यांच्याकडून आयुष्यभर शिकायला लागेल,खासदार अरविंद सावंत यांचा शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर घणाघात
रत्नागिरी : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर घणाघात केला आहे.…
भोस्ते येथे प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळून आल्याने भयभीत झालेल्या ग्रामस्थांची तहसील कार्यालयातील अन्नधान्य पुरवठा विभागावर धडक
खेड : भोस्ते ग्रामस्थांची अन्न पुरवठावर धडकखेड तालुक्यातील निळीक येथे रेशन दुकानातील तांदळामध्ये प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळल्याच्या…
ठेकेदार,बिल्डर,धनदांडगे प्रवृत्तीचे लोकं गरिबांचे प्रश्न सोडविण्याचे धोरण आखू शकत नाहीत,सामान्य कुटुंबातील तरुणांनी राजकारणात यावं- सुहास खंडागळे
गाव विकास समिती सामान्य कुटुंबातील तरुणांना राजकारणात संधी देणार रत्नागिरी : गाव खेड्यातील सर्वसामान्य तरुणांचे प्रश्न…
निवळीचे गावचे सुपुत्र व ज्येष्ठ अभिनेते संजय खापरे यांच्याशी संवाद साधण्या साठी चिपळूणवासीयांना संधी
चिपळूण : चिपळूणतालुक्यातील निवळीचे गावचे सुपुत्र व ज्येष्ठ अभिनेते संजय खापरे यांच्याशी संवाद साधण्या साठी चिपळूणवासीयांना…
रत्नागिरी शहर परिसरात अवकाळी पावसाने सकाळच हजेरी लावली
रत्नागिरी : गेले काही दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे राजापूर…
हर्णै बंदर विकासासाठी २२१ कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी
दापोली :- तालुक्यातील सर्वात मोठे पारंपरिक बंदर असलेल्या हर्णै बंदराच्या विकासासाठीच्या २२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पर्यावरण…
झाडावर वीज पडून नुकसान,विद्युत वाहिन्या जळून खाक
गुहागर :- तालुक्यातील तळवली देऊळवाडी येथील सखाराम डाकवे यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाच्या झाडाने…
बोअरवेल ब्लास्टिंग तत्काळ बंद करा,जिल्हाधिकारी यानी दिले आदेश
संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामातील दगड फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे.त्यामुळे परिसरातील…
अनेक वर्ष बंद असलेल्या रत्नागिरी बस स्थानकांच्या बाबतीत आज रत्नागिरीतील काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले
रत्नागिरी : अनेक वर्ष बंद असलेल्या रत्नागिरी बस स्थानकांच्या बाबतीत आज रत्नागिरीतील काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली…