खेड : महिलांना उदरनिर्वाहासाठी व्यवसाय आणि राहाण्यासाठी घर देतो असे सांगून खेडमधील गोरगरीब महिलांची २ लाख…
Category: रत्नागिरी
कोकण रेल्वेच्या प्रमुख बारा स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काॅन्क्रिटीकरण व सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन मंगळवार दि. ८ रोजी होणार – सचिन वहाळकर
रत्नागिरी; महाराष्ट्र शासन व कोकण रेल्वेत झालेल्या MOU नुसार कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख स्थानकांना मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या…
आंबेड बुद्रुक येथील कार्यक्रमात मा. आमदार बाळ माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश…
जनशक्तीचा दबाव न्यूज संगमेश्वर दि. ६ ऑगस्ट : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने…
आंबेड बुद्रुक येथील कार्यक्रमात मा. आमदार बाळासाहेब माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश संपन्न.
रत्नागिरी; भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रानभाज्या महोत्सवाला परिसरातील…
चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील निलिमा सुधाकर चव्हाण मृत्यू प्रकरणी अद्याप उलघडा नाही; पोलीस प्रशासन हतबल?
चिपळूण; वि.प्रतिनिधी (दिगंबर घाग) चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील निलिमा सुधाकर चव्हाण हिच्या मृत्यूनंतर चार दिवस उलटले…
नवी दिल्ली येथे ग्रंथालय महोत्सवाचे उद्घाटन, ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..
नवी दिल्ली, 5 : ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या…
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसेचा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींना टोला
मुंबई- गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे. या महामार्गाचं आतापर्यंत जे काम झालंय…
रत्नागिरी मध्यवर्थी बसस्थानकासाठी सोमवारी मनसे चे आंदोलन – अद्वैत कुलकर्णी शहर अध्यक्ष ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रत्नागिरी
रत्नागिरी- रत्नागिरीकर जनतेच्या असंतोषाचे कारण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या रखडलेल्या नूतनीकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आक्रमक…
▶️सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
▶️गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रायगड दि.5:- कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा…
प्रत्येकाच्या जीवनात सैनिकांना अनन्यसाधारण महत्व-पालकमंत्री उदय सामंत…
रत्नागिरी- प्रत्येकाच्या जीवनात सैनिकांना अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.…