अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी नाटे पोलिसांना निवेदन…

राजापूर / प्रतिनिधी – राजापूर तालुक्यातील तुळसुंदे  येथील इयत्ता ३ री मध्ये शिकणाऱ्या (अंदाजे वय वर्षे…

श्री संजय आत्माराम यादव उर्फ यादवराव यांना अखिल भारतीय हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशचा जाहीर पाठिंबा…

राजापूर / प्रतिनिधी –  राजापूर विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत श्री संजय आत्माराम यादव उर्फ यादवराव यांना…

प्रतीपंढरपूर अशी ओळख असलेल्या राजापूर विठ्ठल राम पंचायतन मंदिरात कार्तिक एकादशी उत्सवाचे आयोजन…

*राजापूर / प्रतिनिधी –* कोकणातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या राजापूर बाजारपेठेतील विठ्ठल राम पंचायतन मंदिरात मंगळवार…

कोकणात रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचे संकेत, लवकरच पर्यावरणपूरक मोठा प्रकल्प खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्ट संकेत…

राजापूर : कोकणातील लोकांना जो प्रकल्प नको तो प्रकल्प कोकणात येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे,…

शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवून विजयी होणारच : अपक्ष अविनाश लाड..

राजापूर/ प्रतिनिधी- राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसला जागा न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष…

समृध्द कोकण संघटना अंतर्गत स्वायत्त कोकण समितीच्या माध्यमातुन राजापूर विधानसभा लढवण्याची संजय यादवराव यांची घोषणा…

२०१४ ची निवडणुक भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर लढवणारे संजय यादवराव पुन्हा निवडणुक रिंगणात.. राजापूर /…

राजापूर-लांजा तालुक्यांतील पर्यटन स्थळांसाठी भरघोस निधी देणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांचे आभार. – भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांचे प्रतिपादन…

*राजापूर-*”राज्य सरकारच्या माध्यमातून राजापूर -लांजा – साखरपा विधानसभा क्षेत्रातील राजापूर व लांजा तालुक्यांमध्ये असणाऱ्या पर्यटन स्थळांचा…

जैतापूर आरोग्य केंद्राचे भूमिपूजन,सायंकाळी ४ ते ६ वेळेत ओपीडी सुरु ठेवा -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : महिला त्यांच्या दैंनदिन कामकाजात  सकाळच्या वेळी व्यस्त असतात. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्यादृष्टिने संध्याकाळी ४ ते…

153  कोटी रुपयांच्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन, बंदरांमुळे मच्छीमारांना ताकद – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : 153 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले, हे माझे…

राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपुजन… सर्वसामान्यांचे समाधान हेच पुण्य : पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी: राजापूर उपविभागीय कार्यालयाची होणारी नवीन इमारत हे सर्वसामान्य जनतेचे केंद्रबिंदू व्हावे. इथे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची…

You cannot copy content of this page