पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मुंबई मेट्रो लाईन 3 च्या पहिल्‍या टप्प्याचं उद्घाटन …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार…

पूजा खेडकर यांच्या वडिलांचा गंभीर आरोप:म्हणाले- सुजय विखेंविरोधात निवडणूक लढवल्याने मुलीची बदनामी, दबावाखाली कारवाई…

मुंबई- आयएएस पूजा खेळकर यांच्या वडिलांनी महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले…

विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वतयारी नोडल अधिकाऱ्यांची बैठक…. नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन,…

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात ‘उड्या मारो आंदोलन’; आमदारांनी थेट तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारल्या उड्या..

आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील आदिवासी आमदारांनी आज चक्क मंत्रालयात संरक्षक जाळीवर ‘उड्या मारो आंदोलन’…

नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन…

शनिवारी ठाणे येथे होत असलेल्या पंतप्रधानांच्या उपस्थितीतील जाहीर कार्यक्रमात पनवेलमधील नैना प्रकल्पातील रस्त्यांच्या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन…

कोराडीची जगदंबा माता: दिव्य, तेजोमय रुप गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं अवतरलेली आदिमाया जगदंबा; जाणून घ्या काय आहे आख्यायिका…

नागपूरजवळील कोराडी इथं आदिमाया जगदंबा देवीचं जागृत मंदिर असल्याची भाविकांची धारणा आहे. कोराडी जगदंबा मंदिर विदर्भात…

संगमेश्वर येथील माता निनावी देवीचा नवरात्रौत्सव थाटामाटात प्रारंभ..

संगमेश्वर – वार्ताहर/दिनेश अंब्रे- संगमेश्वर नावडी येथील श्री निनानी देवी प्रसादिक मंडळाच्या वतीने सपंन्न होत असणारा…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय…

केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी…

हर्षवर्धन पाटील यांनी कमळ सोडून तुतारी का घेतली हाती? कारणं काय…

शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का दिलाय. कारण हर्षवर्धन पाटलांनी भाजपला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय…

चंद्रावर जाणार की मंगळावर? इस्रोत मेगा भरती, पोरांना आजच अर्ज करायला सांगा…

भारताने चांद्रयान-3 मोहीमेत जगाला चकीत केले आणि चंद्राच्या दक्षिण गोलार्धात सॉफ्ट लॅंडींग करुन पहिला देश झाला.…

You cannot copy content of this page