मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचे रत्नागिरीत स्पष्ट निर्देश…

पावसाच्या नुकसानीसह खातेनिहाय कामांचा घेतला आढावा…रस्ते, शाळा, आरोग्य, रेल्वेसह जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याच्या केल्या…

मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; तब्बल १३ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या….

मुंबई- मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबईतील १३ पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या…

ई-ऑफिस सक्तीचे; १ जूनपासून मंत्रालयात कागदी फाईल्स बंद…

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत ई-ऑफिस प्रणालीचा वापर मंत्रालयात आता सक्तीचा केला आहे. येत्या…

देवरूख संगमेश्वर भूमी अभिलेख चां कारभार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय….

संगमेश्वर/ सत्यवान विचारे- संगमेश्वर तालुका भौगलिकदृष्ट्या डोंगर दऱ्या मध्ये विखुरलेला आहे तालुक्यातील वयोवृध्द नागरिक महिला वर्ग…

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क…

मुंबई, दि. २९ :  राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क…

महाडमध्ये एनडीआरएफ पथक दाखल, संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज!

महाडमध्ये एनडीआरएफ पथक दाखल, संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज!संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 23…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.…

कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन,कर्करोग तपासणी मोहिमेचा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ…

रत्नागिरी :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते रुग्णालय) चा फित…

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी केली मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक जागांची पाहणी लांजा, राजापूर मध्ये घेतला आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये आढावा…

रत्नागिरी- गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक…

रेशन कार्डधारकांना दरमहा १००० रुपये मिळणार….

मुंबई : सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत राहते, जेणेकरून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता…

You cannot copy content of this page