महाडमध्ये एनडीआरएफ पथक दाखल, संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज!

महाडमध्ये एनडीआरएफ पथक दाखल, संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज!संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 23…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.…

कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन,कर्करोग तपासणी मोहिमेचा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ…

रत्नागिरी :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते रुग्णालय) चा फित…

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी केली मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक जागांची पाहणी लांजा, राजापूर मध्ये घेतला आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये आढावा…

रत्नागिरी- गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक…

रेशन कार्डधारकांना दरमहा १००० रुपये मिळणार….

मुंबई : सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत राहते, जेणेकरून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता…

पावसाने मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो अंडर वॉटर झाली, आचार्य अत्रे स्थानकात पाणीच पाणी…..

मुंबई शहर आणि उपनगरातील जोरदार पाऊसाने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. लोकलची वाहतूक देखील मंदगतीने सुरु…

रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून नियंत्रण कक्षाची स्थापना….

रत्नागिरी- जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळ वाऱ्यासह  जोरदार पाऊस होत आहे. यामुळे महावितरणचे पोल पडणे, वीज…

21 बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी 248 कोटी , वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून स्थलांतरित होण्यासाठी  21 बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी…

रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसाठी अतिमहत्त्वाची सुचना…

रत्नागिरी | 23 मे 2025- भारतीय हवामान विभागाकडून दिनांक 22.5.2025 रोजीच्या अंदाजानुसार  दिनांक 22 ते 26…

भाजी विक्रेता ते आयपीएस अधिकारी – नितीन बगाटे यांची प्रेरणादायी कहाणी,’दबंग अधिकारी’ रत्नागिरीचे नवे पोलिस अधीक्षक…

रत्नागिरी: कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय माणसाचे आयुष्य कसे बदलू शकतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील आयपीएस…

You cannot copy content of this page