१६ जूनला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन…

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो.…

शास्त्री नदीला येणाऱ्या पुराच्या अनुषंगाने संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने शास्त्री नदीपात्रात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके ….

संगमेश्वर/नावडी :अर्चिता कोकाटे – संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीला दरवर्षी पूर येतो. येणाऱ्या पुरा मधून संगमेश्वर वासीयांचे…

डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत…

डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती… मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर…

मोठी बातमी: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय….

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अदानी समूहाच्यादृष्टीने सरकारने…

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने तक्रारदारांचे प्रश्न तातडीने निकालात काढावेत,सर्व सामान्यांचे प्रश्न स्थानिकस्तरावरच सुटायला हवेत – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह…

रत्नागिरी :- लोकशाही दिनामध्ये बहुतांशी प्रश्न हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी निगडीत असतात. हे प्रश्न तक्रारदार आणि…

सहाय्यक महसुल अधिकारी राजाराम शिंदे व शिपाई पेंढारी नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त…

*राजापूर / प्रतिनिधी –* राजापूर तहसीलदार कार्यालयतील सहाय्यक महसूल अधिकारी पदावर कार्यरत असलेले राजाराम शिंदे (माजी…

अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टिकोनातून वार्तांकन करावे – जितेंद्र दीक्षित…

रत्नागिरी :- एखादा संघर्ष झाल्यास लोकांना जागृत करणे आपले काम आहे. अशा वेळी अधिकृत माहिती घेवून…

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचे रत्नागिरीत स्पष्ट निर्देश…

पावसाच्या नुकसानीसह खातेनिहाय कामांचा घेतला आढावा…रस्ते, शाळा, आरोग्य, रेल्वेसह जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याच्या केल्या…

मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; तब्बल १३ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या….

मुंबई- मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबईतील १३ पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या…

ई-ऑफिस सक्तीचे; १ जूनपासून मंत्रालयात कागदी फाईल्स बंद…

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत ई-ऑफिस प्रणालीचा वापर मंत्रालयात आता सक्तीचा केला आहे. येत्या…

You cannot copy content of this page