जिल्ह्यात 21 आॕगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश….

*रत्नागिरी, दि. 6 (जिमाका): जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. 7 ऑगस्ट रोजी 1 वाजल्यापासून …

महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीवर निवड झाल्याबद्दल विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांचा वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने सत्कार..

राज्याचे ऐतिहासिक मत्स्यविकास धोरण ठरवताना जिल्ह्यातील सर्व स्तरावरील मच्छिमारांची मते जाणुन घेणार — विष्णु उर्फ बाबा…

गणेशोत्सवापूर्वीच महाराष्ट्र विधानसभेच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता…

राज्यात सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मुंबई प्रतिनिधी…

यशश्री शिंदे हत्या प्रकरण:आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलिस कोठडी…

*मुंबई-* उरण येथील यशश्री हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी दाऊद शेखला आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 5 आॕगस्टला…

*रत्नागिरी, दि. 29 (जिमाका) : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन…

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण घेणार जनता दरबार..नागरिकांच्या शासन दरबारी प्रलंबित विषयांना मिळणार गती…. -जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत. दिनांक १२/१३/१४ ऑगस्टचे नियोजन…

सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जिल्हा दौऱ्यात आणि मुंबई येथील कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांकडून अनेक निवेदने देण्यात…

सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती, जाणून घ्या, त्यांचा राजकीय प्रवास…

राष्ट्रपतींनी सहा राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला सी. पी. राधाकृष्णन हे नवे राज्यपाल मिळाले आहेत.…

स्थानिक डी.एड बेरोजगारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून समायोजन ; शासनांचा महत्वपुर्ण निर्णय !…

राज्यात कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करुन नजिकच्या शाळेमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनांकडून घेण्यात आला…

कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी फॉर्म भरला:म्हणाले- प्रत्येक मतासाठी मेहनत करेन; ओबामांनी 1 दिवसांपूर्वीच पाठिंबा दिला…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची उमेदवारी सोडल्यानंतर पाच दिवसांनी, कमला हॅरिस यांनी शुक्रवारी अधिकृतपणे डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदाची…

एस.टी. महामंडळालाही पावला विठूराया:आषाढी यात्रेत 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांचा प्रवास; 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न…

मुंबई- यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी…

You cannot copy content of this page