कोकणात होणार राज्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प; 38000 बेरोजगारांना मिळणार नोकरी…

मुंबई- राज्यात महायुती सरकार आल्यापासून अनेक मोठ मोठे बदल होताना दिसत आहे. राज्यात अनेक मोठे प्रकल्प…

कधी काळी फक्त ५३ पैसे भाव असलेल्या या शेअरनं अवघ्या १० हजार रुपयांचे ३ कोटी केले! कसा झाला हा चमत्कार?..

शिस्त आणि संयम हा शेअर बाजारातील यशाचा मूलमंत्र आहे असं अनेक दिग्गज सांगतात. त्यांचे हे अनुभवाचे…

दिल्लीत मराठी माणसाचा डंका! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तब्बल २८०० रुपयांना त्यांच्या नावानं मिळतो चहा, ‘या’ अवलियानं लिहिल्यात कादंबऱ्या ..

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, यश नशिबानं मिळतं. परंतु, 70 वर्षांच्या लक्ष्मणराव शिरभाते यांनी हे खोटं…

खाद्यतेलाचे दर कडाडले; कच्च्या तेलावरील केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवले; खाद्यतेलाच्या दरात २५ रुपयांची वाढ?…

*मुंबई-* जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश अशी ओळख असणाऱ्या भारतात तेलबियांच्या घसरत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या…

जयगड बंदरांच्या विस्तार आणि  पायाभूत सुविधांचा विकास आराखडा मान्यता….

*रत्नागिरी :* तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू समुहातील कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जयगड आणि धरमतर…

जिल्ह्यातील 8 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन…

रत्नागिरी : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून  राज्यामधील नामांकित…

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा मंडणगडमधील शेनाळे येथे शानदार शुभारंभ…

वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याहस्ते उद्घाटन; विविध क्षेत्रातील…

राज्यात उद्योगधंद्यांना मिळणार चालना: 1 लाख 17 हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता …

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि…

जगातील सर्वात तरुण करोडपती कोण आहेत? त्यांचे उत्पन्न जाणून तुम्हालाही धक्का बसेल…

हुरुन रिच लिस्ट 2024 मध्ये, रेझर-पेचे दोन्ही संस्थापक, हर्षिल माथूर आणि शशांक कुमार यांना देशातील सर्वात…

कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहात सामंजस्य करार ; उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा- उद्योगमंत्री उदय सामंत..

रत्नागिरी : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व…

You cannot copy content of this page