घे भरारी ग्राम संघाच्या महिला बचत गटातील महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न ….

*संगमेश्वर वार्ताहर –* जागतिक महिला दिनानिमित्त संगमेश्वर येथील घे भरारी ग्राम संघाच्या महिला बचत गटातील महिलांचे…

डिंगणी खाडेवाडी येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न…

सुभेदार प्रदीप चाळके ट्रस्टच्या सहयोगाने संपन्न झालेल्या कार्यक्रमास माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी जि.…

मराठा वारियर्स गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज संघटना आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान (रत्नागिरी विभाग) संयुक्त विद्यमाने कसबा येथील प्राचीन मंदिराची साफ सफाई आणि श्रमदानातून डागडूजी मोहीम!..

*संगमेश्वर –* संगमेश्वर तालुक्यात शेकडोहून अधिक प्राचीन मंदिरे दुर्लक्षित आहेत.त्यापैकी कसबा गाव हा पुराणात प्रति काशी…

१०० आमदारांचा मुनगंटीवार यांना पाठींबा, स्वाक्षरीचे पत्रही दिले!…

चंद्रपूर : क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी विधानसभेत ठराव करून केंद्र…

ओमकार भजन मंडळाचा 19 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा…

प्रतिनिधी/ विनोद चव्हाण- ओमकार रेल्वे भजन मंडळाचा १९ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय…

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यशील महिलांचा करण्यात आला यथोचित सन्मान!,नावडी संगमेश्वर मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे महिलांची घेतली दखल!…

*श्रीकृष्ण खातू / धामणी-* आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण दरवर्षी ८  मार्च रोजी साजरा करतो या दिवशी…

येत्या ११ मार्च रोजी कसबा येथे धर्म रक्षण दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

विकी कौशल सह अनेक मान्यवरांची उपस्थिती… संगमेश्वर तालुक्यातील येथील कसबा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे…

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी राबवले स्वच्छता अभियान ,१५०० सदस्यांचा सहभाग ,७०८ किलो ओला कचरा , १७१३७ किलो सुका कचरा ,अडीच ते तीन तास अभियान…

रत्नागिरी : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा, अलिबाग) श्री सदस्यांनी रविवारी रत्नागिरी शहर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेला जोर! ८१ टन कचरा झाला गोळा….

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवून ८१ टन कचरा संकलित केला. या…

‘सागरा प्राण तळमळला’ रत्नागिरीकरांचा भरभरुन प्रतिसाद , स्वातंत्र्यवीरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत..

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने…

You cannot copy content of this page