दिल्ली- दिल्लीतील नांगलोई येथे एक जुने घर आहे. येणारे-जाणारे लोक घरासमोर थांबतात, काहीतरी बोलतात आणि पुढे…
Category: दिल्ली
*टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून लाजिरवाणा पराभव; १२ वर्षांनी टीम इंडियानं घरच्या मैदानावर गमावली कसोटी मालिका…
पुणे- भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला असून मालिकाही गमवावी लागली आहे. तब्बल १२…
पोटनिवडणूक: 8 राज्यांतील 25 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर:वायनाड लोकसभा मतदारसंघातून नव्या हरिदास प्रियंका यांच्याविरोधात निवडणूक लढवणार…
नवी दिल्ली- 8 राज्यांतील 25 लोकसभा-विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये…
विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी:मोदी सरकारने केली नियुक्ती, NCW चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या मराठी महिला..
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला…
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान !…
कायदा कधीही अंध नसतो, तो शिक्षेचा प्रतीक नाही, कायदा सर्वांना समानतेच्या नजरेतून पाहत असतो ही मूल्ये…
निवडणुकीआधी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच! सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस…
निवडून आल्यानंतर मोफत सुविधा देऊ असे राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन म्हणजे लाच असल्याचे घोषित करावे…
अयोध्या विमानतळावर हाय अलर्ट; ‘या’ विमानाला मिळाली बॉम्बने उडवून देण्याची धमकी, कसून तपासणी सुरू…
एअर इंडियाच्या या विमानातून १३९ प्रवासी प्रवास करत होते. या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले:एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल…
नवी दिल्ली- निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त…
महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार:महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान तर झारखंडमध्ये 5 टप्प्याची शक्यता…
नवी दिल्ली- निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणूक आयोग…
भारतविरोधी आंतरराष्ट्रीय षड्यंत्रात काँग्रेस सामील; वाचा, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे..
भारतीय समाजाला कमकुवत करून तसेच भारतात अराजकता पसरवून काँग्रेस देशाला कमकुवत करू इच्छित आहे, असा आरोप…