मोठी बातमी! बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा, दिल्लीत उच्चायुक्तायल सुरू करण्याची विनंती…

संयुक्त राष्ट्रांनी बलुचिस्तानमध्ये शांती सेना पाठवून पाकिस्तानी सैन्याला माघारी जाण्यास भाग पाडावं अशी मागमी बलोच लिबरेशन…

पंजाबमधील भटिंडात पाकिस्तानी गुप्तहेर पकडला:हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू; पठाणकोट-अमृतसरमध्ये ब्लॅकआउट…

*पंजाब-* भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ९ मे रोजी फिरोजपूरच्या खाई फेम गावात झालेल्या ड्रोन हल्ल्यात जखमी झालेल्या सुखविंदर…

मान्सून दाखल, मे महिन्यातच या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल; आयएमडीने दिली मोठी अपडेट…

हवामान खात्याच्या मते, यावेळी मान्सून लवकर दाखल होईल. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भागात आणि निकोबार बेटांवर मान्सून…

‘संपूर्ण भारत तुमचा आभारी राहील…’, पंतप्रधान मोदी अचानक आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि लष्कराच्या जवानांना भेटले;…

ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्राला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी आज सकाळी आदमपूर एअरबेसवर पोहोचले. तिथे त्यांनी हवाई दलाच्या…

कंपनी व सहकार कायद्याचा सुवर्णमध्य साधून नवीन कायदा आणावा, नितीन गडकरी यांचे आवाहन…

मुंबई : Nitin Gadkari चळवळ देशभर रुजविण्यासाठी केंद्र शासनाने नवीन सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून काम सुरू केले…

पाकिस्तान विरोधातील कारवाई फक्त स्थगित आगळीक केल्यास कडक प्रत्युत्तर देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा…

*नवी दिल्ली  :* PM Narendra Modi पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने सध्या कारवाई स्थगित केली असली, तरी ती…

“भारताचं राफेल विमान पाकिस्ताननं पाडलं का?” या प्रश्नावर ए. के. भारती यांनी दिलं उत्तर! म्हणाले, “प्रश्न हा…”  

  नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर…

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार… भोपाळ : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत  महाराष्ट्र…

४ हजार ६३२ कासवांची पिल्ले गावखडी समुद्रात झेपावली…

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीची गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये यावर्षीच्या विणीच्या हंगामात १५३ घरट्यांच्या…

पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिका, सौदी आणि चीनचे मानले आभार:शाहबाज म्हणाले- भारताने आधी हल्ला केला, आम्ही युद्धाला त्याच्या समाप्तीपर्यंत घेऊन जाऊ…

इस्लामाबाद- भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री ११:३० वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा खोटा दावा…

You cannot copy content of this page