कमल हासन यांचं वक्तव्य अन् चित्रपटावर बहिष्कार; खरंच कन्नड भाषेचा जन्म तमिळमधून झालाय का? वाचा सविस्तर….

कन्नडचा जन्म तमिळ भाषेतून झाला आहे, असं वक्तव्य कमल हसन यांनी चेन्नईमध्ये झालेल्या एका समारंभात केलं…

भाजप महापालिका निवडणूका स्बळावर लढण्याच्या तयारीत? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा…

मुंबई- विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या महायुतीमधील पक्ष येत्या काही महिन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसू शकतात.…

मोदी खराब हवामानामुळे सिक्कीमला गेले नाहीत:व्हर्च्युअली स्पीचमध्ये म्हणाले- सिक्किम प्रकृतीसह प्रगतीचे मॉडेल, 100% आर्गेनिक स्टेट, प्रतिव्यक्ती उत्पन्न सर्वाधिक….

गंगटोक/कोलकाता- पंतप्रधान मोदींचा गुरुवारी होणारा सिक्कीम दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला आहे. सिक्कीमच्या निर्मितीला ५०…

पाकिस्तान सीमेवर पुन्हा मॉक ड्रिल; मोठं काही तरी घडतंय?…

नवी दिल्ली प्रतिनिधी- मागच्या काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेला तणाव आता निवळला असला तरी…

जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्याहस्ते झाला सन्मान…

मुंबई- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म…

मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय…

नवी दिल्ली : जुगार किंवा सट्टेबाजीशिवाय केवळ मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत…

भ्रष्टाचार उघडकीस आणल्याबद्दल फसवले जात आहे, असे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सीबीआयवर गंभीर आरोप केले आहेत….

मी कर्जबाजारी आहे, मी एका खोलीच्या घरात राहतो… सत्यपाल मलिक सीबीआयच्या आरोपपत्रावर बोलले, ते रुग्णालयात दाखल…

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत दहशतवादाविरुद्ध एकत्र आल्याबद्दल देशवासीयांचे केले कौतुक; दहशतवाद संपवण्याचा केला निर्धार…

*नवी दिल्ली-* ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा 122 वा भाग…

मन की बातचा 122 वा भाग:मोदी म्हणाले- ऑपरेशन सिंदूर केवळ लष्करी मोहीम नाही, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र..

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १२२ व्या भागात भाषण…

मान्सून महाराष्ट्रात दाखल:यावर्षी 12 दिवस आधीच आगमन, हवामान विभागाची अधिकृत घोषणा…

मुंबई- राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी…

You cannot copy content of this page