स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार,भाजपचे नेते प्रशांत यादव यांनी भुमिका स्पष्ट करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला जबरदस्त विश्वास…

देवरूख- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.…

प्रभाग क्रमांक ६ आणि ७ मध्ये  भारतीय जनता पार्टीला सीट लढण्यास मिळावी अन्यथा मैत्रीपूर्वक लढतीस परवानगी द्या कार्यकर्त्यांची मागणी….

रत्नागिरी : दि १३ नोव्हेंबर- रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ या परिसरामध्ये भारतीय जनता…

बिहार निवडणूक २०२५ : एक्झिट पोल जाहीर, शेवटच्या टप्प्यात आज पाच वाजेपर्यंत ६७ टक्केच्यावर मतदान….

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६७.१४ टक्के मतदान…

कल्याणमध्ये भाजपचा ‘इन्कमिंग प्लॅन’ फेल:महेश गायकवाड यांची शिवसेनेत घरवापसी, शिंदेंचे मध्यरात्रीचे खलबत आणि ‘डॅमेज कंट्रोल’….

मुंबई- कल्याण पूर्वच्या राजकारणात एक मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट घडला आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी सर्व तयारी…

कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा सेना एकत्र येत असतील तर शिंदे शिवसेशी असलेले  संबंध तोडू. सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, याच मताचा मी आहे -खासदार नारायण राणे.

“मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही” होऊ देणार नाही…. *कणकवली/प्रतिनिधी:-* सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती…

राजापूरात आघाडीचे ठरले , युती मात्र अद्यापही गुलदस्त्यात !

नगर परिषद निवडणुक आघाडी म्हणुनच लढवणार – माजी आमदार हुस्नबानू खलिफे व गणपत कदम यांची पत्रकार…

प्रशांत यादव यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व पुढे येतंय,२०२९ च्या निवडणुकीत प्रशांत यादव यांचे भविष्य उज्ज्वल,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून गौरवोद्गार…

चिपळूण- चिपळूण येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाची विचारधारा आणि संघटनाची…

मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा…

रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तडकाफडकी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची आमची भूमिका :पालकमंत्री उदय सामंत…

*चिपळूण :* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या एकजुटीने लढवाव्यात, अशी आमची स्पष्ट भूमिका असून यासंदर्भात…

अमित शहा यांना ‘ॲनाकोंडा’ म्हणणारे ‘विकृत’: खा. नारायण राणे..

*चिपळूण, ता. २८ (प्रतिनिधी):* “उद्धव ठाकरे तोंडाला येईल ते बोलतात. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत.…

You cannot copy content of this page