आरवली ते माखजन रस्ता गेला खड्ड्यात ,बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातात वाढ..

*आरवली-*  संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते माखजन या मुख्य रहदारीच्या मार्गावरील खड्ड्यांमुळे या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत…

रत्नागिरीत आर्थिक साक्षरता व समुदाय सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न,क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड आणि क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशन यांचे आयोजन…

*रत्नागिरी-* क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कुटा) आणि क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशन (सीएआयएफ) यांच्या सहकार्याने रत्नागिरी…

पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीतील मटका अड्ड्यावर धाड; सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडाली खळबळ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही- पालकमंत्री नितेश राणे यांचा सज्जड इशारा…

*सिंधुदुर्ग-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच थेट कारवाईचा…

*सिंधुरत्न समृध्द योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत आढावा बैठक, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी योजना ; स्थानिक रोजगारात वाढ – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी : गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये आर्थिक विकास व्हावा व जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न…

सुशोभीकरणाचा पर्दाफाश ; राजापूर  रेल्वे स्थानक छताचा भाग कोसळला…

राजापूर :  साडेचार कोटी रुपये खर्च करून तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरणाचे काम करण्यात…

चिपळुणातील निवृत्त शिक्षिका खून प्रकरण: फरार दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या….

चिपळूण : शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील फरार दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना…

आभाळ फाटलं! राज्यात पावसाचे धुमशान; पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू…

सोमवारी पहाटेपासून बरसणाऱ्या पावसाने मंगळवारीही राज्याला झोडपून काढले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण किनारपट्टी, सोलापूर कोल्हापूर,…

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा…

चिपळूण, मांडकी-पालवण ,15 ऑगस्ट 2025-कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी…

राजापुरातील ‘रावणाला’ राज्य संरक्षित दर्जा, काय आहे हे कातळशिल्प.. जाणून घ्या…

राजापूर (जि.रत्नागिरी) : देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित…

गणेशोत्सवासाठी कोकण वासियांकरीता  रेल्वे मार्गावर ३६७ अधिक फेऱ्या जाहीर…

मुंबई : कोकण तसेच इतर भागात गणेशोत्सवसाठी  यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षीच्या तुलनेत ३६७ अधिक फेऱ्या ठरवल्या…

You cannot copy content of this page