कोंडमळा कामते सीमेजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला…

चिपळूण : तालुक्यातील कोंडमळा- कामथे सीमेजवळील भैरी मंदिर येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ; आता ५ जूनपर्यंत करता येणार नोंदणी…

मुंबई- दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी…

पातळी घसरवणार असू तर पत्रकारितेला कधी सन्मान मिळणार नाही – अभि‍जीत ब्रह्मनाथकर…

रत्नागिरी- चांगले काम करणाऱ्या पत्रकाराला दिल्लीत नेहमीच सन्मान आहे. बातमीदारीसाठी पातळी घसरवणार असू , तर पत्रकाराला…

शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीत ७० हजार सदस्य नोंदणी…

रत्नागिरी: महायुतीमधील भाजपा, शिवसेना पक्षाकडून सदस्य नोंदणी मोठ्याप्रमाणात सुरु असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही दोन्ही पक्षांनी…

रत्नागिरी मध्ये बेपत्ता तरुणाचा मृतदेह चिरेखाणीच्या पाण्यात सापडला…

*रत्नागिरी:* घरात कुणालाही न सांगता निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह हातखंबा-तारवेवाडी येथील बंद चिरेखाणीच्या सापडला. ग्रामीण पोलिस…

काळबादेवीत फ्लाय ओव्हर ब्रीज; सागरी महामार्गासाठी आठ दिवसात अंतिम मोजणी….

रत्नागिरी: काळबादेवी येथून जाणाऱ्या सागरी महामार्गाबाबत महत्वपूर्ण बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.…

मोठी बातमी: मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी सुरु होणार, सरकारी हालचालींना वेग, नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश….

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईत नवीन जलटॅक्सी…

संगमेश्वर देवरुख महामार्गावर रेनॉल्ट क्विड आणि बलखर यांच्यात जोरदार अपघात…

मकरंद सुर्वे /संगमेश्वर- संगमेश्वर देवरुख महामार्गावर दिनांक 03/06/2025 रोजी ठीक 11वाजता बुरुंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय…

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न…

मुंबई | 3 जून 2025- प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना…

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने तक्रारदारांचे प्रश्न तातडीने निकालात काढावेत,सर्व सामान्यांचे प्रश्न स्थानिकस्तरावरच सुटायला हवेत – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह…

रत्नागिरी :- लोकशाही दिनामध्ये बहुतांशी प्रश्न हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी निगडीत असतात. हे प्रश्न तक्रारदार आणि…

You cannot copy content of this page