संगमेश्वर- आंबा घाटातील दख्खन नजीक दरड कोसळली असून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मातीच्या ढीगाऱ्या…
Category: मुंबई
स्वच्छतेसाठी एकत्र आलं चिपळूण!ओंकार भोजने यांच्या उपस्थितीत प्लास्टिकमुक्तीच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
चिपळूण, २० जून : “मी चिपळूणकरांना संदेश देण्यासाठी नाही, तर शहर स्वच्छ करण्यासाठी आलो आहे,” अशा…
बावनदी निवळी येथील झालेल्या अपघात, विष्णू पवार आणि ग्रामस्थ यांच्या मागणीची घेतली राष्ट्रीय महामार्गाने दखल, दबाव ने लावून धरलेला विषय राष्ट्रीय महामार्गाने केला मान्य…
रत्नागिरी प्रतिनिधी- रत्नागिरी मधील बावनदी येथे गॅस टँकर आणि मिनी बस मध्ये झालेल्या अपघातामध्ये अनेक जण…
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे योग दिनाच्या निमित्ताने नि:शुल्क योग वर्गाचे आयोजन …
रत्नागिरी/ प्रतिनिधी-* कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र…
जगभरात अशांतता वाढली, योगातूनच शांतता मिळेल…,आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणममधून नरेंद्र मोदी यांचा संदेश…
योगाला एक जनआंदोलन बनवू या. योगच जगाला शांती, आरोग्य आणि सौहार्दाकडे घेऊन जाईल. जिथे लोक आपला…
नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, ठाकरेंच्या उत्तराला दिले प्रत्युत्तर‘मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर..
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर जोरदार टीका केली होती, आता या…
पालघर ला जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत, पालघर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने स्फोट, प्रवासांचे हाल….
पालघर रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली…
राष्ट्रपती मुर्मू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, व्हिडिओ:देहरादूनमध्ये दिव्यांग मुलांनी वाढदिवसानिमित्त गायले गाणे, म्हणाल्या- देवी सरस्वती त्यांच्या गळ्यात बसली आहे…
डेहराडून- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज शुक्रवारी ६७ वा वाढदिवस आहे. राष्ट्रपती तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर…
राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार; उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत दिले युतीचे संकेत,ठाकरे ब्रँड संपवायला गेलात तर तुमचे नामोनिशाण ठेवणार नाही; उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा….
मुंबई- राज्यातून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तो संपणार नाही. ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचे…
राजापूर तालुका पंचायत समितीच्या आवारातील धोकादायक झाडे प्रशासन वाट बघते का? कोणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?..
झाडे हटविण्याबाबत प्रशासन ढीम्म: दुर्घटना घडल्यास जबादार कोण? राजापूर / प्रतिनिधी – राजापूर तालुका पंचायत समितच्या…