अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट,घातकफायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन….

नवी दिल्ली :- अमेरिकेकडून भारताला नवं गिफ्ट मिळाले आहे. जेट इंजिन बनवणारी कंपनी GE ने भारताला…

गणपतीपुळेहून मुंबईला जाणाऱ्या कारला फुणगुस येथे अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली…

रत्नागिरी: गणपतीपुळेहून मुंबईच्या दिशेने जाणारी बलेनो कार फुणगुस गावाजवळील एका अवघड वळणावर ब्रेक न लागल्याने गाडी…

दिवा डम्पिंग प्रकरणात ठाणे महापालिकेला हरित लवाद च्या आदेशानुसार ₹१०.२० कोटींचा पर्यावरणीय दंड -रोहिदास मुंडे..

दिवा/ ठाणे प्रतिनिधी- दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने आणि बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीच्या पार्श्वभूमीवर…

नोकरभरतीत पारदर्शकता नसल्याची भावना …कोका कोला प्रकल्पात भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी काढला मोर्चा …

खेड :   लोटे औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात  भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी…

आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचाउल्लेख करताच निलेश राणे संतापले…

मुंबई :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सोमवारी आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात खडाजंगी झाली. आदित्य…

ब्रेकिंग न्यूज- मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीला पाणी, शास्त्री नदीचे पाणी रस्त्यावर, संगमेश्वर बाजारपेठेत जाणारी वाहतूक बंद…

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहावे…. संगमेश्वर/ दिनेश आंब्रे- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या अति…

रत्नागिरी तालुक्यात ९४ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर महिला राज…

*रत्नागिरी:* सन २०२५ ते २०३० कालावधी करता सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. रत्नागिरी…

मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसंच वागा, डोक्यात हवा जाऊ देऊ नका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते, आमदारांना सुनावलं?

मुंबई- गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) काही नेत्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले…

ठाणे :शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; ना दरवाजे, ना सुरक्षा… लोखंडी पट्ट्यांना धरून टेम्पोतून जीवघेणा प्रवास, आरटीओ निद्रावस्थेत…

अंबरनाथमधील एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकली नर्सरीची मुले रस्त्यावर पडल्याच्या घटनेला अद्याप आठवडाही…

रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान… रत्नागिरी जिल्हा देशामध्ये प्रथम क्रमांक….

रत्नागिरी: भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात…

You cannot copy content of this page