लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार -संजय राऊत

मुंबई : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या…

मुंबई गोवा महामार्ग प्रकरण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही ट्रॉमा सेंटर नाही ; याचिकाकर्त्यांनी दिली उच्च न्यायालयाला माहिती

मुंबई : मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या तीन…

BREKING NEWS ! शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; किरीट सोमय्या यांची माहिती

मुंबई : शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. साई…

सांगलीला निघताना मुंबईत नवऱ्याला लुटलं, बॉयफ्रेण्डसोबत पसार होण्यासाठी ९महिने थांबली ?

मुंबई : पतीचे आठ लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम चोरल्यानंतर प्रियकरासह पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या…

पुलासाठी उद्या अंतिम ब्लॉक! गोखले पुलासाठी आज रात्रीपासून ८ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक

दबाव. प्रतिनिधी, मुंबई : अंधेरीतील धोकादायक गोखले पुलाचे पाडकाम शेवटच्या टप्प्यात आले आहे. या पुलाचे पाडकाम पूर्ण…

पापमोचिनी एकादशीला करा भगवान विष्णूंचे उपासना, मिळेल पापांपासून मुक्ती!

मुंबई : पापमोचिनी एकादशीचे सनातन धर्मात सांगितले आहे. विष्णु पुराणानुसार ही एकादशी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. या दिवशी…

म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी’, राज ठाकरे यांचा भाजप खासदाराला टोला

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्यावर्षी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण…

दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचे भान नसणारा अर्थसंकल्प
शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टिका

मुंबई, : राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ आहे. राज्याची आर्थिक…

आज दुपारी २ वाजता पार पडणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस करणार अर्थसंकल्प जाहीर

मुंबई- राज्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशन मुंबईमध्ये पार पडत आहे. आज राज्याचे अर्थमंत्री देवेद्र फडणवीस दुपारी दोन वाजता…

संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी लोककलांना अनुदान व कलाकारांना मानधन मिळालेच पाहिजेखेळे/ नमन, जाखडी या यासाठी फलक झळकवून सरकारचे लक्ष वेधले

मुंबई : कोकणातील लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे, यासाठी शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान सध्या…

You cannot copy content of this page