सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाजपकडून पहिली पतिक्रिया आली आहे…..…
Category: मुंबई
अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं केलं, सोयाबीन, कांदा पिक वाहून गेलं; धाराशिवमधील हवालदिल शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा…
*धाराशिव-* धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने…
बारा चाकी ट्रक चिखलात रुतून बंद पडल्याने शास्त्रीपूल तें डिंगणी रस्त्याची वाहतूक ठप्प!
संगमेश्वर- मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गा वरील शास्त्री पूल आंबेड येथून डिंगणी -करजुवे मार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर…
तिळाची शेती नामशेष होण्याची भीती,कोकणातील शेतकर्यांची पाठ; औद्योगिकीकरण, हवामानाचा परिणाम….
गुहागर : कोकणात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता हळुहळू दुर्मीळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म…
कारवांचीवाडी पारसनगर येथे आईनेच केली बाळाची हत्या,चिपळूण अलोरे येथील महिला, वास्तव्यास होती रत्नागिरीत….
रत्नागिरी: ‘माता न तू वैरिणी’ या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना आज, बुधवार दिनांक…
गांधारेश्वर नदीनजिक सापडली चप्पल, मोबाईलसह पर्स; बेपत्ता महिलेबाबत गूढ वाढले….
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली…
आंबेशेत येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू….
*रत्नागिरी:* खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले…
करबुडे येथे कार- डंपर अपघातात कारचा चक्काचूर; चालक जखमी….
रत्नागिरी: निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे कार आणि डंपरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा…
सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं : अन्यथा विराट मोर्चा काढणार, कुणबी समाजाचा सरकारला इशारा….
सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं, अन्यथा विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुणबी समाजानं दिला.…
देवरुखातील सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील चौघांना अटक,देवरुख पोलिसांचे बदलापूर व पनवेल येथे छापे; लाखोंचा मुद्देमाल जप्त….
देवरुख : दि २४ सप्टेंबर- जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सोन्याचे व्यापारी धनंजय गोपाळ केतकर (वय ६३, रा.…