दबावामुळे नीलिमाने आत्महत्या केली ?

नीलिमा चव्हाण प्रकारणात बँकेतील एकाला अटक ! सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसारअजून एकजण अटक होण्याची शक्यता ?…

इस्लाम स्वीकार, नाही तर…; टेलिग्रामवरून मेसेज, सेक्ससाठी बोलावले घरी; मुंबईतील धर्मांतराचे सेक्सटॉर्शन रॅकेट उघड

आरोपींनी इस्लाम धर्म स्वीकारण्यासह खतना करण्याची धमकी देत पीडितांकडून मोठी रक्कम वसूल केली. यामुळे सोशल मीडियावर…

ऑक्टोबरमध्ये म्हाडाच्या १० हजार घरांची सोडत

मुंबई :- येत्या ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या १० हजार घरांची सोडत निघणार आहे. काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या मुंबई…

*संगमेश्वर, नावडी येथे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…

संगमेश्वर दि 16 ( मकरंद सुर्वे संगमेश्वर ) राज्याचे उद्योगमंत्री – रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या…

मुंबई-गोवा महामार्ग जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत
सरकारमध्ये दहशत निर्माण होईल असे आंदोलन करा : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत पनवेल ते सावंतवाडी मधील कार्यकर्त्यांनी…

मुख्यमंत्री वैद्यकीयसहाय्यता निधीसाठी तयार केलेल्या मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप चॅटबॉट (क्र. +९१ ८६५०५ ६७५६७) चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते उद्घाटन

वैद्यकीय मदतीसाठी ॲप डाऊनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.etech.cmrelief याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि…

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

रत्नागिरी- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय…

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इरशाळवाडीला भेट;

डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनाग्रस्तांच्या दु:खावर फुंकर सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार : इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा…

कोकणातील सर्वात मोठी शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा, ३ डी मल्टीमीडिया इव्हेंट थिबा पॅलेस परिसरात उभारण्यासाठी ३०० कोटींची तरतूद : पालकमंत्री उदय सामंत

जिल्हयात रत्नागिरी, चिपळूण शहरातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 150 कोटी मंजूर रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहासाठी 10 कोटी तर…

नितीन देसाई यांचे दुःख काय होतं हे सांगितले तर टीका करणाऱ्या लोकांना पळता भुई थोडी होईल : उद्योगमंत्री उदय सामंत यांचा घणाघात

खालच्या शब्दात कोणावर टीका करणे हे माझ्यावरचे संस्कार नाही, आजच्या मेळाव्याची गर्दी पाहून काही लोक रत्नागिरी…

You cannot copy content of this page