महामार्ग विभाग आणि ठेकेदाराचे मनमानी कारभार, सुदैवाने जीवित हानी नाही, वाहतूक सुरळीत! *संगमेश्वर/ प्रतिनिधी/दि २६ एप्रिल-*…
Category: मुंबई
काश्मीरातील पाच दहशतवाद्यांची घरं ब्लास्ट करुन उद्ध्वस्त केली, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आक्रमक…
शुक्रवारी दोन दहशतवाद्यांची घरं पाडल्यानंतर शनिवारी मध्यरात्री तीन दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत. पहलगामध्ये लष्कराकडून मोठ्या…
कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारीला बसल्याने पादचारी गंभीर जखमी…
*कुडाळ प्रतिनिधी:-* कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारी ला बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला…
पहलगाम येथून सुखरूपपणे तळेरे गावी पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट, पहलगाम येथील वस्तुस्थितीची केली विचारपूस, जाणून घेतला घटनाक्रम….
कणकवली/प्रतिनिधी:- जम्मू कश्मीर मधील -पहलगाम येथील हल्ल्यातून सुखरूपपणे आपल्या गावी तळेरे येथे पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मत्स्य…
दहशतवाद्यांच्या हल्ल्यावेळी पर्यटकांच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांशी भिडला; मरण पत्करलं; काश्मिरी तरूण आदिल शाहच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ५ लाखांची मदत; घरही बांधून देणार…
मुंबई- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी…
चिपळूणातील वाशिष्ठी नदीच्या डोहात माय-लेकरासह आत्याचा बुडून दुर्देवी मृत्यू….
चिपळूण- चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू…
पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा ; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आदेश…
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत एक महत्त्वाचा…
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर मध्ये सापडले बिबट्याचे दुर्मिळ पांढरे पिल्लू….
रत्नागिरी : जिल्ह्यातील एका जंगलात बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे दुर्मिळ पिल्लू सापडले आहे. काजूची बाग साफ करताना…
संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल विकासासाठी युवा सेना सहसचिव प्रद्युम्न माने यांनी घेतली क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट…
*देवरुख दि २३ एप्रिल-* युवा सेना सहसचिव आणि संगमेश्वर तालुका क्रीड़ा समितीचे सदस्य श्री. प्रद्युम्न माने…
भारताच्या ‘सिंधु स्ट्राइक’ मुळे आधीच भिकेकंगाल पाकमधील १ कोटी नागरिकांवर भूकमारीचे संकट…
भारत सरकारने १९६० मध्ये पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार यापूर्वीच स्थगित केला आहे. आता जागतिक बँकेने पाकिस्तानची…