रत्नागिरी : दि १३ नोव्हेंबर- रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ या परिसरामध्ये भारतीय जनता…
Category: मुंबई
मोठी बातमी:राज्यातील मतदारांची नवी आकडेवारी जाहीर; 9 कोटी 84 लाखांवर मतदारसंख्या, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वाढ….
*मुंबई-* राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे.…
अलोरेच्या शरद सोळुंके यांना ‘वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार’; शैक्षणिक कार्याचा गौरव…
अलोरे : परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय आणि सी. ए. वसंतराव…
दिल्ली स्फोट: 37 दिवसांपूर्वी लग्नात तयार झाले होते टेरर मॉड्यूल:पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता; काश्मीरमधील पोस्टरवरून सुरक्षा यंत्रणांना मिळाला सुगावा…
*नवी दिल्ली-* १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या संघटनेचे एक नवीन…
दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर….
राजधानी दिल्लीत अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाल्याने खळबळ…
दिव्यात भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला:दोन वर्षांची वेदा गंभीर जखमी, महानगरपालिका विरोधात नागरिकांचा संताप;..
*मुंबई-* ठाणे येथील दिवा परिसरात भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दोन वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.…
महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे : मंत्री नितेश राणे,गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण…
*रत्नागिरी* : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला…
मुंडे महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’राष्ट्रगीत सामूहिक गायन संपन्न…
*मंडणगड :* येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात…
कल्याणमध्ये भाजपचा ‘इन्कमिंग प्लॅन’ फेल:महेश गायकवाड यांची शिवसेनेत घरवापसी, शिंदेंचे मध्यरात्रीचे खलबत आणि ‘डॅमेज कंट्रोल’….
मुंबई- कल्याण पूर्वच्या राजकारणात एक मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट घडला आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी सर्व तयारी…
कणकवलीत जर शिंदे शिवसेना आणि उबाठा सेना एकत्र येत असतील तर शिंदे शिवसेशी असलेले संबंध तोडू. सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती व्हावी, याच मताचा मी आहे -खासदार नारायण राणे.
“मी असेपर्यंत राणे कुटुंबात वाद होणार नाही” होऊ देणार नाही…. *कणकवली/प्रतिनिधी:-* सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांत महायुती…