*‘मनोज जरांगे यांनी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले, आता आरक्षणाचा…,’ गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप काय?…

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे आता मनोज जरांगे यांच्याकडे गाड्या वाढतील, असा…

मुंबईहून देवरूखला जाणाऱ्या कारचा खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, कार थेट पूलावरून खाली कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू; अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला….

खेड- मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली.…

आईच्या कुशीतच चिमुकल्याचा होरपळून मृत्यू; शेवटच्या क्षणीही तिने मिठीत घट्ट धरलं..

*सोलापूर-* सोलापूरातील अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मान मन्सूर यांच्या टॉवेल कारखान्याला आग लागल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.…

संगमेश्वर कोंडअसुर्डे येथे कुमारी ज्ञानसी पोवळे हिचा सत्कार समारंभ संपन्न…

संगमेश्वर- संगमेश्वर कोंडसुर्डे येथील ज्येष्ठ नागरिक श्री प्रमोद शंकर पोवळे यांची नात कुमारी ज्ञानसी प्रशांत पोवळे…

एक देश, एक निवडणुकीमुळे खर्चात बचत; संसदीय समितीच्या अध्यक्षांचा दावा…

मुंबई : विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या होतात, या निवडणुकांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प होतात आणि देशाच्या…

‘भारत माता की जय..वंदे मातरम.. भारतीय सैनिकांना मानवंदनाः भव्य ‘शौर्यवंदना तिरंगा रॕली’ , रत्नागिरीकरांचा मोठा सहभाग…

*रत्नागिरी – पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करुन पाकिस्तानला…

श्री स्वामी सेवामार्गातर्फे राष्ट्राभिमानी पिढी घडविण्याचे कार्य – परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे ,राष्ट्ररक्षणासाठी गुरुचरित्र  पारायणात ९०० सेवेकऱ्यांचा सहभाग…

नाशिक : समाजाला आज मूल्यसंस्काराची खरी गरज असून श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे जाज्वल्य राष्ट्राभिमानी, देशाभिमानी, समर्थ,…

इंद्रायणी पूररेषेतील कोट्यावधी रुपयांचे 36 आलिशान बंगले जमीनदोस्त!…

पिंपरी : इंद्रायणी नदी लगतच्या निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेल्या अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या 36 बंगल्यांवर निष्कासनाची कारवाई…

ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन साठी तहसीलदार कार्यालयाकडून विशेष कॅम्पचे आयोजन…

*रत्नागिरी-* रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन होण्याचे काम प्रलंबित आहे. रेशन कार्ड १२ अंकी झाल्याशिवाय केंद्र…

तब्बल चार दशके अडथळा ठरलेल्या पुररेषेचा नवा फटका अधिक त्रासदायक , नागरिकांचा विरोध झुगारुन राजापूरात तिच पुररेषा लागु ,नव्या पुररेषेने राजापूरचे अस्तित्वच धोक्यात…

राजापूर – साधारण १७७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्याने मोठी जहाजे बंदरात येणे बंद झाल्याचे उल्लेख …

You cannot copy content of this page