महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे आता मनोज जरांगे यांच्याकडे गाड्या वाढतील, असा…
Category: मुंबई
मुंबईहून देवरूखला जाणाऱ्या कारचा खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, कार थेट पूलावरून खाली कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू; अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला….
खेड- मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली.…
आईच्या कुशीतच चिमुकल्याचा होरपळून मृत्यू; शेवटच्या क्षणीही तिने मिठीत घट्ट धरलं..
*सोलापूर-* सोलापूरातील अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मान मन्सूर यांच्या टॉवेल कारखान्याला आग लागल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.…
संगमेश्वर कोंडअसुर्डे येथे कुमारी ज्ञानसी पोवळे हिचा सत्कार समारंभ संपन्न…
संगमेश्वर- संगमेश्वर कोंडसुर्डे येथील ज्येष्ठ नागरिक श्री प्रमोद शंकर पोवळे यांची नात कुमारी ज्ञानसी प्रशांत पोवळे…
एक देश, एक निवडणुकीमुळे खर्चात बचत; संसदीय समितीच्या अध्यक्षांचा दावा…
मुंबई : विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या होतात, या निवडणुकांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प होतात आणि देशाच्या…
‘भारत माता की जय..वंदे मातरम.. भारतीय सैनिकांना मानवंदनाः भव्य ‘शौर्यवंदना तिरंगा रॕली’ , रत्नागिरीकरांचा मोठा सहभाग…
*रत्नागिरी – पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करुन पाकिस्तानला…
श्री स्वामी सेवामार्गातर्फे राष्ट्राभिमानी पिढी घडविण्याचे कार्य – परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे ,राष्ट्ररक्षणासाठी गुरुचरित्र पारायणात ९०० सेवेकऱ्यांचा सहभाग…
नाशिक : समाजाला आज मूल्यसंस्काराची खरी गरज असून श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे जाज्वल्य राष्ट्राभिमानी, देशाभिमानी, समर्थ,…
इंद्रायणी पूररेषेतील कोट्यावधी रुपयांचे 36 आलिशान बंगले जमीनदोस्त!…
पिंपरी : इंद्रायणी नदी लगतच्या निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेल्या अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या 36 बंगल्यांवर निष्कासनाची कारवाई…
ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन साठी तहसीलदार कार्यालयाकडून विशेष कॅम्पचे आयोजन…
*रत्नागिरी-* रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन होण्याचे काम प्रलंबित आहे. रेशन कार्ड १२ अंकी झाल्याशिवाय केंद्र…
तब्बल चार दशके अडथळा ठरलेल्या पुररेषेचा नवा फटका अधिक त्रासदायक , नागरिकांचा विरोध झुगारुन राजापूरात तिच पुररेषा लागु ,नव्या पुररेषेने राजापूरचे अस्तित्वच धोक्यात…
राजापूर – साधारण १७७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्याने मोठी जहाजे बंदरात येणे बंद झाल्याचे उल्लेख …