🛑🛑राज्याचा एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री सर्वसामान्य रेल्वे प्रवाशासारखा लोकलमधून प्रवास करतो आहे, याची इतर सर्व प्रवाशांना कल्पनाही नव्हती…

मुंबई (प्रतिनिधी) : सीएसटी स्टेशनवर रविवारची सात अठराची बदलापूर लोकल फर्स्ट क्लासच्या डब्यात चढलो समोर सात…

अजित पवार गटातील मंत्र्यांच्या ‘त्या’ भेटीनंतरही शरद पवार यांच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही.भाजपसोबत जाण्यास त्यांचा विरोध आहे : जितेंद्र आव्हाड

‘शरद पवार यांची पुरोगामी महाराष्ट्राची भूमिका ही 70 वर्षाची आहे, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मुंबई…

“सरकार पडेल असं बोलू नका, नाहीतर आणखी काहीतरी होईल…”, एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना सूचक इशारा

एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई- अजित पवार लवकर पहाटे काम चालू करतात. मी उशिरापर्यंत…

एका व्यक्तीच्या दोन जाती असू शकत नाहीत : हायकोर्ट..

मुंबई :- जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश रखडल्याने उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली.…

मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन….

पुणे: तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र…

अखेर राज्य मंत्रिमंडळाचे
फेरबदलासह खातेवाटप जाहीर

मुंबई :- मागील काही दिवसांपासून रखडलेले मंत्रिमंडळ खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर…

यंदा गणेशोत्सवाला चाकरमानी कशेडी बोगद्यातून येणार?… सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना….

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगला वेग घेतला आहे. या चौपदरीकरणात कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी…

चांद्रयान 3 ने घेतली अवकाशात यशस्वीरित्या झेप; भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी होणार….

श्रीहरीकोटा- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या चांद्रयान ३ ने आज शुक्रवारी दुपारी २.३५…

उप विभागीय कार्यालय कर्जत येथे निवेदनाद्वारे कशेले, खांडस, किकवी, चील्हार नदी वरील पुलाला पडलेले खड्डे आणि लोखंडी सल्या,आणि संरक्षण क ठाडा या संदर्भात निवेदन…

कर्जत – कळसे अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी उप…

१५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा….

मुंबई :- महाराष्ट्रात भाजपने दोन मोठ्या विरोधी पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेनंतर आता…

You cannot copy content of this page