महाराष्ट्राचा पहिलाच ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर….

▪️प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा…

कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक – कृषीमंत्री धनंजय मुंडे….

मुंबई– कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या…

ग्रामसभांवर शासनाची राहणार करडी नजर; रेकॉर्डिंग होणार…

▶️ प्रोसेडिंगमधील अफरातफरीला बसणार चाप रत्नागिरी – गावस्तरावरील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्षभरात चार ते पाच ग्रामसभा घेतल्या…

▶️सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना मार्च २०२३ च्या २७१ कोटीच्या खर्चास मान्यता…

▶️जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्र उभारणार ▶️‘पेपरलेस’ नियोजन बैठकीसाठी सदस्यांना टॅब देणार : पालकमंत्री उदय सामंत…

आमदार शेखर निकम यांनी आंबा काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रिया उद्योग याबाबत अभ्यासपूर्ण मांडल्या अडचणी….

मुंबई ,30 जुलै कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणेबाबतची बैठक कृषी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत…

सत्कर्म फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने घाटकोपर मध्ये फ्री लर्निग क्लासेस…

मुंबई (शांताराम गुडेकर )सत्कर्म फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने घाटकोपर मध्ये एकल पालक मुलांसाठी इंग्रजी फ्री…

पालकमंत्री उदय सामंत शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर….

पूरग्रस्त भागाच्या पाहणी सह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे…

मुलुंडच्या कामगार रुग्णालयात अस्वच्छता, इमारत मोडकळीस…

व्यवस्थापनाला मनसेचा अल्टिमेटम मुंबई (शांताराम गुडेकर )

विहार, तानसापाठोपाठ मोडक सागर तलावही ओव्हरफ्लो; मुंबईकरांना मोठा दिलासा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून Mumbai आणि Thane परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाण्यात तर…

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख माननीय प्रमोद जठार यांचा बूथ सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत संगमेश्वर तालुका दौरा….

संगमेश्वर- भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा प्रवास योजनेचे देशभरात आयोजन केले आहे…

You cannot copy content of this page