रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण कामांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन मुंबई, दि. 8 :-…
Category: महाराष्ट्र
संगमेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणार्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा ऑनलाईन भूमिपूजन समारंभ संपन्न..
मकरंद सुर्वे, संगमेश्वर-ऑनलाईन कार्यक्रमास मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,…
“अमित शाहांना महाराष्ट्र कळतो, म्हणजे काय?” ठाकरे गटाच्या प्रश्नावर शेलारांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “पोपटलाल…”
ठाकरे गटाने आज अग्रलेखातून अमित शाहांवर टीका केली होती. त्या टीकेवर आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं आहे…
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत ३ दिवसाच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर
भारताच्या दक्षिण कोरियातील राजदूतांची घेतली भेट, महाराष्ट्राच्या गुंतवणुकीत पडणार भर रत्नागिरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री…
धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकलं; दादर रेल्वे स्टेशनमधील घटना; सुदैवाने तरूणी बचावली
मुंबई- मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना…
चांद्रयान-३ ने टिपला चंद्राचा पहिला फोटो, इस्रोने जारी केला व्हिडीओ..
श्रीहरीकोटा- चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रविवारी इस्रोने एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये ‘चांद्रयान-३’…
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्रातील पाचल, धनगरवाडी येथे उल्का विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संपर्क से समर्थन अभियान’ संपन्न.
पाचल | ऑगस्ट ०७, २०२३ देशगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या सुशासन काळाला ९ वर्षे…
कणकवली – नांदगाव येथे होणार भव्य मार्केट यार्ड आमदार नितेश राणे यांनी मागणी करताच तात्काळ प्रस्ताव देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे उपसचिवाना आदेश
नांदगाव परिसराच्या विकासाला मिळणार चालना आंबा, काजू, सुपारी, नारळ, भात, मासळी, लाकूड आदी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार…
जिल्हा बँकेची प्रगती राज्यात नव्हे तर देशात एक नंबर ठरणार असल्याचा विश्वास:निलेश राणे
चौके शाखेच्या एटीएम सेंटरचे माजी खासदार मान.निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सिंधुनगरी/प्रतिनिधी:- अतिशय धडाडीने, कल्पकतेने आणि…
रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भागात समृद्धी निर्माण होईल – राज्यपाल रमेश बैस..
मुंबई:भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन…