युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा….

आगामी काळात नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येणार आहे. युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर मीच…

राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद,महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय,मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा….

मुंबई, ०८ ऑक्टोबर- राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज…

शिवसेना नाव, धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी….

*जवळपास सव्वातीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या बंडखोरीनंतर अद्यापही शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.…

अखेर नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न आज साकार! पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो-३ सह राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन…

गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या नवी मुंबई विमानतळ व मेट्रो-३ चे स्वप्न अखेर साकार होणार आहे.…

कन्फर्म ट्रेन तिकिटावर प्रवासाची तारीख बदलू शकता:कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही, दावा- नवीन प्रणाली जानेवारी 2026 पासून लागू केली जाईल…

नवी दिल्ली- आता तुम्ही तुमच्या कन्फर्म केलेल्या ट्रेन तिकिटाची प्रवास तारीख बदलू शकाल आणि यासाठी तुम्हाला…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन….

पुणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयएएल) उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेले उद्घाटन…

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश…

साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील मंदिर जीर्णोद्धार, समाधी स्थळ संवर्धन, घाट परिसर विकासाचा उपमुख्यमंत्री अजित…

मनुज जिंदल रत्नागिरीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी ,एम देवेंदर सिंग यांची बदल…

रत्नागिरी: दि ७ ऑक्टोबर- रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांनी एप्रिल…

NDA मजबूत असलेल्या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान; तर महाआघाडी दोन गटात विभागली…

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दरभंगा, गोपाळगंज, मुंगेर, खगरिया, मधेपुरा, सहरसा आणि नालंदा येथे मतदान होणार…

मराठ्यांनी जिंकली आरक्षणाची लढाई: हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय…

राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर…

You cannot copy content of this page