१० लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या,सोहळ्यासाठी ७१४० जणांना निमंत्रण…

*अयोध्या:* ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. सोमवारी…

कोल्हापूर विभागीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत कसबा हायस्कूलचे विद्यार्थी तृतीय क्रमांकाचे मानकरी…

दीपक भोसले/संगमेश्वर – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व…

अखेर वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश ,भाजप प्रवेशानंतर वैभव खेडेकरांना डबल गिफ्ट, पक्षश्रेष्ठींचं ‘महा’वचनही, अन् पत्नीलाही मोठी जबाबदारी….

कोकणात वैभव खडेकर यांचा लांबलेला भाजप पक्षप्रवेश हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला होता… *मुंबई-* भाजप प्रवेशाचा…

वाढवण बंदर निर्मितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,प्रकल्पाला आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या…

*उरण:* जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येणार…

अपक्ष उमेदवारांच्या हक्कांवर गदा -नगरविकास विभागाच्या गुप्त सोडतीवर माजी नगराध्यक्ष मिलिंद कृष्णकांत कीर यांचा तीव्र विरोध; घटनातज्ञ ॲड. असीम सरोदे समवेत नगरविकास विभागाला पत्र….

गेल्या जवळपास तीन दशकांत मी अनेक सोडती पाहिल्या आहेत, पण अशी गुप्त, अपारदर्शक व निरीक्षकांविना प्रक्रिया…

पोलिसपाटलांच्या शेतातील खैराच्या झाडांची चोरी,मंडणगडातील घटना : चोरीचे सत्र सुरूच….

मंडणगड:- तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले खैर झाडांच्या चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाने खैर…

वीज कंपन्यांचे कर्मचारी – अधिकारी आणि महावितरण यांच्यात गुरुवारी महत्वाची बैठक…

*रत्नागिरी :*  वीज कंपन्यांच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात तीन दिवसीय संप पुकारला होता. या…

आज चंद्र मिथुन राशीत स्थित; मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा राशीभविष्य…

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल,…

माहितीचा अधिकार कार्य कर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्ह्याची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न,जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे महासंघाच्या कामात महत्वाचे योगदान…

*रत्नागिरी-* माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्ह्याची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली…

भारत शिक्षण मंडळ करतेय वैचारिक संस्कार- सदानंद भागवत,नव्या इमारतीचे थाटात उद्घाटन, देणगीदारांचा सन्मान…

रत्नागिरी: कोकणात भारत शिक्षण मंडळासारख्या संस्था १०० वर्षांपासून शुद्धतेने काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा लौकिक देशात…

You cannot copy content of this page