अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं केलं, सोयाबीन, कांदा पिक वाहून गेलं; धाराशिवमधील हवालदिल शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा…

*धाराशिव-* धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने…

बारा चाकी ट्रक चिखलात रुतून बंद पडल्याने शास्त्रीपूल तें डिंगणी रस्त्याची वाहतूक ठप्प!

संगमेश्वर- मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गा वरील शास्त्री पूल आंबेड येथून डिंगणी -करजुवे मार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर…

तिळाची शेती नामशेष होण्याची भीती,कोकणातील शेतकर्‍यांची पाठ; औद्योगिकीकरण, हवामानाचा परिणाम….

गुहागर : कोकणात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता हळुहळू दुर्मीळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म…

कारवांचीवाडी पारसनगर येथे आईनेच केली बाळाची हत्या,चिपळूण अलोरे येथील महिला, वास्तव्यास होती रत्नागिरीत….

रत्नागिरी: ‘माता न तू वैरिणी’ या म्हणीची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना आज, बुधवार दिनांक…

गांधारेश्वर नदीनजिक सापडली चप्पल, मोबाईलसह पर्स;  बेपत्ता महिलेबाबत गूढ वाढले….

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली…

आंबेशेत येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू….

*रत्नागिरी:* खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले…

करबुडे येथे कार- डंपर अपघातात कारचा चक्काचूर; चालक जखमी….

रत्नागिरी: निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे कार आणि डंपरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा…

You cannot copy content of this page