व्यापारी संघ संगमेश्वर यांच्या वतीने नुतन पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचा सत्कार …

संगमेश्वर. अर्चिता कोकाटे/नावडी- पोलिस ठाणे संगमेश्वर येथे नुकताच पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचा व्यापारी…

बीबीए, बीसीए आणि बीएमएस कोर्ससाठी पुन्हा सीईटी घेण्याचा निर्णय राज्यसरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय..उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आमदार शेखर निकम यांचा पाठपुरवठा..

*श्रीराम शिंदे/असुर्डे-* ५ जून २०२५ – राज्यातील बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक…

हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वाणी, भाविक गुरव, भा.गुरव पोटजातींमधील संभ्रम दूर करणारा अहवाल प्रांतांनी दोन महिन्यात पाठवावा,राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची सूचना..

रत्नागिरी : हिंदू-वैश्य, वैश्य, हिंदू-वाणी, वैश्य वाणी, वाणी हे सर्व एकच आहेत आणि भाविक गुरव, भा.…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी- 20 वा हप्ता लाभार्थ्यांना 20 जून रोजी होणार वितरित, ई-केवायसी व आधार सीडिंग करावे…

रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) :  केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या…

अणुस्कुरा घाटातील अपघाताला नवे वळण! संशयास्पद मृत्यूमुळे गुढ वाढले, पोलीस तपासाला गती..

*रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील तरुणाचा अणूस्कुरा घाटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण हा मृत्यू संशयास्पद असल्याचे…

‘आरसीबी’ आणि ‘डीएनए’ कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ; चेंगराचेंगरी प्रकरणात थेट…

४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता.  रॉयल चॅलेंजर्स…

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू…

रत्नागिरी: गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या महिलेला अधिक उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.…

रत्नागिरी जिल्ह्यात एसटी विभागात तब्बल ९४० पदे रिक्त..

रत्नागिरी: एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती…

पर्यटकांच्या दोन गाड्या आरे-वारे समुद्रकिनारी अडकल्या…

रत्नागिरी: सध्या पडत असलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला असून किनाऱ्यावरील वाळू ओली झाली आहे. त्यामध्ये पर्यटक गाड्या…

भाट्ये समुद्रकिनारी चायनिज शिंपल्यांचा खजिना,शिंपले मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी…

रत्नागिरी: रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर मागील ४० वर्षांमध्ये प्रथमच चायना शिंपल्यांचा मोठा “समुद्री खजिना” सापडला आहे.…

You cannot copy content of this page