भारतात iPhone बनवू नका, भारतातील ‘ॲपल’चं उत्पादन गुंडाळा, अशा सूचना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक…
Month: May 2025
‘…अन् तिथूनच आमच्यात दरी निर्माण झाली’, भुजबळांनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा…
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलताना आपल्या राजकीय जीवनातील अनेक किस्से सांगितले आहेत. शिवसेना…
मान्सून अरबी समुद्रात दाखल; अंदमानही व्यापला; २७ मेपर्यंत केरळात मारणार धडक; महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता…
*मुंबई-* देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून आज…
सरन्यायाधीश बी आर गवई यांचा पहिला फैसला, नारायण राणे यांना मोठा दणका, काय आहे ते 30 एकर जमिनीचे प्रकरण?…
भारताचे नवीन सरन्यायाधीशांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला फैसला सुनावला. त्यात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दणका…
दिव्यात ठाकरे सेना आणि भाजपमध्ये ‘वाक्युद्ध’ ठाकरे सेनेचे मुंडे आणि भाजपा नेत्यांमध्येच जुंपली…
सुशांत पाटील / दिवा /ठाणे- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश…
संजय राऊतांचे पुस्तक म्हणजे नौटंकी:शिवसेनाप्रमुखांनी नात्याचा कधीही राजकारणासाठी वापर केला नाही- संजय शिरसाट…
छत्रपती संभाजीनगर- नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे बोट धरत राजकारणात आलो असे जाहीर सभेत सांगितले होते.…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल इंडस्ट्रीजने गुंतवणूक करावी यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील….
मंत्रालयात पालकमंत्री यांनी घेतली ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांची बैठक,प्रकल्प उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन… सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- पर्यटन दृष्ट्या…
जिल्ह्यात मागील वर्षात 16 हजार 551 ग्राहकांना वीज जोडणी, रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा…
*रत्नागिरी :* ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील…
कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण घेतलेली पदवी देशाच्या कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देणारी ठरावी – मंत्री उदय सामंत..
दापोली/ प्रतिनिधी- दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 43 व्या पदवीदान समारंभास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल…
मिऱ्या-अलावा येथे झाडाला आग,अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण…
रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या-अलावा गावातील मिऱ्या ग्रामपंचायतीजवळ बुधवारी सकाळी एका जुन्या झाडाला आग लागल्याने परिसरात एकच…