माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षाचं नातं संपवत आहे… हाती भगवा घेताच मिलिंद देवरा भावूक…

केंद्र आणि राज्यात मजबूत सरकारची गरज आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात भारत मजबूत आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात…

इंफाळ- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस…

आंगवलीतील भव्यदिव्य श्री मार्लेश्वर मंदिर आम्हा सर्वांसाठी नवी ऊर्जा देणारे ठरेल- पालकमंत्री उदय सामंत…

श्री मार्लेश्वर मंदिर सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते संपन्न; मान्यवरांच्याहस्ते स्मरणिकेचे अनावरण देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील…

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल….

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे-दहिवली रस्त्यावर गाडी अडवूनक्षुल्लक कारणावरून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी…

नेरळ व्यापारी फेडरेशनची नव्याने कार्यकारणी जाहीर.अध्यक्ष पदी मनोहर अहिरे,सेक्रेटरी विशाल साळुंके…

नेरळ- सुमित क्षीरसागर- नेरळ व्यापारी फेडरेशनची 2024 ची नव्याने कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.कमिटीचा कार्यकाळ संपल्याने…

“चला जाणूया नदीला” उपक्रमामुळे नदी पुनरुज्जीवन कामाला गती – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

१४ जानेवारी/चंद्रपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र…

रत्नागिरीत फेब्रुवारीला होणार केंद्राच्या एमएसएमई खात्याचा उद्योज मेळावा : निलेश राणे…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून विविध योजना तळागाळात पोहोचविण्याचा प्रयत्न… रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नव…

अखेर मिलिंद देवरा यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी:सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन, थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी करणार पक्षप्रवेश…

मुंबई- राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्ष करण्यास विरोध करणाऱ्या ‘जी २३’ गटाचे सदस्य असलेले काँग्रेसचे माजी…

रत्नागिरी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न…

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी यांची जिल्हा…

काय आहे ‘बँक सखी’, ज्यातून महिलांना मिळतंय दरमहा 40 हजार रुपये उत्पन्न योजना….

आजच्या युगात महिलांनी सशक्त राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत सरकार महिलांना स्वावलंबी, सक्षम आणि स्वावलंबी…

You cannot copy content of this page