रत्नागिरी – कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य…
Tag: Udy samat
एनडीआरएफ चा तळ रत्नागिरीत करण्यासाठी प्रस्ताव देऊन पाठपुरावा करा,पालकमंत्री उदय सामंत यांनी तब्बल 2 तास घेतली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक…
रत्नागिरी दि ३० मे- पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी तब्बल 2 तास अतिशय सूक्ष्मपणे आपत्ती व्यवस्थापनची आढावा…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे पायाची कृत्रिम सांधेरोपण’ शस्त्रक्रिया यशस्वी,पहिल्या शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या पायावर देखील यशस्वी शस्त्रक्रिया,उदय सामंत प्रतिष्ठानचे नातेवाईक आणि रुग्ण यांना उत्तम मार्गदर्शन आणि सहकार्य..
रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले…
विश्वनाथ कॅन्सर केअर फाऊंडेशन, एसबीआय सीएसआर,नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण,इमारत चांगली राहण्यासाठी सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय…
‘भारत माता की जय..वंदे मातरम.. भारतीय सैनिकांना मानवंदनाः भव्य ‘शौर्यवंदना तिरंगा रॕली’ , रत्नागिरीकरांचा मोठा सहभाग…
*रत्नागिरी – पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करुन पाकिस्तानला…
महाविकास आघाडीला मोठा धक्का; या बड्या नेत्याचा शिवसेनेत पक्षप्रवेश…
बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले असते तर… महााविकास आघाडीच्या नेत्यांच्या पक्षप्रवेशादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला…
उद्योगमंत्री उदय सामंत चौथ्यांदा ‘शिवतीर्थ’वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट; चर्चांना उधाण….
मुंबई- आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकारणात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहेत. अलीकडेच ठाकरे बंधू एकत्र…
रत्नागिरी बसस्थानकाचे काम पूर्ण,लोकार्पण सोहळा ११ मे रोजी…
रत्नागिरी – गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले असून,…
संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप…
रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच…
बावनदीवरील धरणामुळे देवरूखवासियांचा पाणीप्रश्न सुटणार -पालकमंत्री उदय सामंत,साडेसात कोटी रूपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या धरणाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते भूमिपूजन….
संगमेश्वर- वाढत्या तापमान वाढीमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ सगळीकडेच…