राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद,महायुती सरकारचा मच्छीमार बांधवांसाठी स्तुत्य निर्णय,मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना दिलासा….

मुंबई, ०८ ऑक्टोबर- राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज…

तिलारी घाटातून दोडामार्ग मार्गे- गोव्याच्या दिशेने गोमांस तस्करी करणारी कार कार्यकर्त्यांनी जाळली.;पालकमंत्री नितेश राणेंची रात्री धडक ऐन्ट्री..

दोडामार्ग/प्रतिनिधी:- तिलारी घाटातून गोव्यात गोमांस वाहतूक करणारी कार स्थानिक कार्यकर्त्यांनी अडवून जाळल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात वातावरण चांगलेच…

डिव्हायडरवर चढून लाईटच्या पोलला धडकून ओहोळत कार कोसळली, दैव बलवत्तर म्हणून 6 सहा जण प्रवासी सुखरूप…

सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. ६० फूट खोल ओहोळात कार कोसळूनही सहा युवक…

किनारपट्टी भागातील नागरिकांच्या समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात भेट घेऊन केली चर्चा….

मुंबई /प्रतिनिधी: – कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास…

रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या ऐतिहासिक निणर्याचे सकारात्मक परिणाम…

ड्रोन कार्यप्रणाली, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई, दिवसरात्र गस्त ठरली प्रभावी; मत्स्यव्यवसाय आयुक्तांची माहिती…   रत्नागिरी- ड्रोन सर्वेक्षण,…

कोकण वासियांची अडवणूक; परप्रांतीयांसाठी मात्र रेल्वेच्या पायघड्या?….

कोकणवासीयांनी मागणी केली की दिली जातात अनेक कारणे..बिहारसाठी मात्र शॉर्ट नोटीसद्वारे २० डब्यांची अख्खी गाडी आज…

बारा किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जासाठी शिष्टमंडळ पॅरिसला…

सिंधुदुर्ग नगरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री…

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक!…

*आंगणेवाडी/ सिंधुदुर्ग-* नवसाला पावणारी, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे…

आंगणेवाडी प्रवाशांसाठी खुशखबर !,आंगणेवाडीसाठी दोन विशेष रेल्वे गाड्या …

रत्नागिरी :  सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मुंबईतील लो. टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान दोन…

सरकारच्या माध्यमातून भजनी कलाकारांना मानधन दिले जाईल :  नितेश राणे….

मुंबई :-  सरकार आपल्या हक्काचे आहे.भजनी बुवांना मानधन असेल, भजन भवन असेल आदी प्रश्न सोडवून भजनी…

You cannot copy content of this page