भारत आणि चीन दरम्यान कुटनीतीक चर्चा

नवी दिल्ली – लडाखमधील स्थितीच्या अनुषंगाने भारत आणि चीन दरम्यान कुटनीतीक चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून…

उद्या रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष…

नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आमदार या नात्याने…

पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी ‘आई’ पर्यटन धोरण राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

मुंबई – महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून आजादी का अमृत…

प्रतिक्षा संपली! दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या लागणार..

पुणे – दहावीच्या निकाला संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…

सावित्रीबाईंवर प्रेम करणारा प्रत्येक माणुस चुकीच्या गोष्टीचा विरोध करणारच- आ.मनिषा चौधरी

मुंबई – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल गलिच्छ आणि आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाईट…

महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; पाहा कोणत्या जिल्ह्यात मुसळधार…

मुंबई- मान्सूनचा भारतातील प्रवेश अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत…

माजी आमदारांनी धरले जिल्हाधिकाऱ्यांचे पाय,कारण…

धुळे:- धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार प्राध्यापक शरद…

बुलढाण्यातील बोरी अडगाव येथे सशस्त्र दरोडा; चोरट्यांनी वार केल्याने एकाच कुटुंबातील चार जण जखमी

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी ५…

कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रामत लागू होणार नाही, इथे फक्त उध्दव ठाकरे यांचाच फॅार्म्युला चालतो- विनायक राऊत

मुंबई- आज ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदारकीच्या जागा वाटपाबाबत…

You cannot copy content of this page