नेत्रावती – मत्स्यगंधा एक्स्प्रेस संगमेश्वर रोड स्थानकामध्ये थांबा देण्यासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी…

नवी दिल्ली- कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान नेत्रावती व मत्स्यगंधा यार रेल्वे गाड्या दररोज…

समृद्धी महामार्गावर ठाण्यातील शहापूर येथे गर्डर आणि क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; १५ जणांचा मृत्यू….

ठाणे- समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे आज मंगळवारी पहाटे पुलाचे काम सुरू…

पीक विमा भरण्यास ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ !

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश… शेतकऱ्यांनी आ. निकम यांचे मानले आभार …. मुंबई – प्रधानमंत्री…

वंदे भारतला चिपळुणात थांबा मिळावा;आ. शेखर निकम यांनी दिल्लीत घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट….

नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे,…

…हेच नेमके घडले नाही, त्यामुळेच ग्रीन रिफायनरी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला : खासदार सुनील तटकरे….

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापुर तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका सातत्याने बदलत आहेत. याबाबत…

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा…

मुंबई- सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि…

महाराष्ट्राचा पहिलाच ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर….

▪️प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा…

कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक – कृषीमंत्री धनंजय मुंडे….

मुंबई– कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या…

▶️सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना मार्च २०२३ च्या २७१ कोटीच्या खर्चास मान्यता…

▶️जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्र उभारणार ▶️‘पेपरलेस’ नियोजन बैठकीसाठी सदस्यांना टॅब देणार : पालकमंत्री उदय सामंत…

आमदार शेखर निकम यांनी आंबा काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रिया उद्योग याबाबत अभ्यासपूर्ण मांडल्या अडचणी….

मुंबई ,30 जुलै कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणेबाबतची बैठक कृषी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत…

You cannot copy content of this page