‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम; चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुढे आला – देवेंद्र फडणवीस…

केंद्र सरकारच्यावतीनं राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद…

नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १७ वर्षीय मुलगी निघाली मास्टरमाइंड, चौघींची सुटका नवी मुंबई पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे…

नवी मुंबई /जनशक्तीचा दबाव- नवी मुंबई पोलिसांच्या मानवी तस्कर विरोधी पथकाने मंगळवारी वाशी परिसरात मोठी कारवाई…

NCB : बार, पबच्या बाहेर दिसणार सूचना फलक; एनसीबी आदेशाचा परिणाम…

मुंबई- अमली पदार्थाचे सेवन आणि विक्रीविरुद्ध सूचना देणारे फलक मुंबईतील बियर बार, रेस्टोरंट, पबमध्ये लावण्यात येणार…

मुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्यात भाजपची मुसंडी; जिंकल्या सर्वाधिक जागा.

राज्यातील दोन हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा कौल आज जाहीर झाला. यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे…

भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष…

▪️मुंबई/ जनशक्तीचा दबाव/ दि. ७ नोव्हेंबर- काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी…

अजिंक्य युवा प्रतिष्ठानतर्फे पालघर जिल्ह्यातील २५ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पादत्राणे (फुटवेअर / सँडल)चे वाटप…

मुंबई (शांताराम गुडेकर )अजिंक्य युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अति दुर्गम भागातील जेथे आजही काही…

रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे ५ एकर जागेत उभारणार सुपारी संशोधन केंद्र..

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय, मंत्री अदिती तटकरे यांचा यशस्वी पाठपुरावा ७ नोव्हेंबर/मुंबई: राज्याचे कृषीमंत्री धनंजय…

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन महानगरपालिका मुख्यालयात..

यंदाच्या दिवाळी सणातही या बचत गटांतील महिलांना आर्थिक मदत व्हावी, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिला…

भाजपाकडे १ हजार ग्रामपंचायत तर महायुतीस १७०० ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यात २३५९ ग्रामपंचायत पैकी भाजपाने एक हजारच्यावर ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

जनतेचा कौल महायुतीच्या पारड्यात – केशव उपाध्ये..

राज्यातील जनतेने अखेरीस आपला कौल महायुतीच्या पारड्यात टाकला आहे. महायुतीला दणदणीत यश मिळवून दिलं असून महाविकास…

You cannot copy content of this page