विश्वनाथ कॅन्सर केअर फाऊंडेशन, एसबीआय सीएसआर,नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण,इमारत चांगली राहण्यासाठी सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय…

भारतीय जनता पार्टीच्या सिंदूर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

रत्नागिरी (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले.…

भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 वी जयंती विविध कार्यक्रमांनी होणार साजरी.जिल्हा नियोजन बैठक संपन्न…

    रत्नागिरी प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केले…

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? बावनकुळे, शेलार यांना पुन्हा संधी नाही?…

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? बावनकुळे, शेलार यांना पुन्हा संधी नाही?विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

धक्कादायक! ज्योती मल्होत्राचं हाफिज सईद कनेक्शन उघड, ‘त्या’ 14 दिवसांत….

ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात एकूण 14 दिवस राहिली होती. विशेष म्हणजे या काळात तिने हेरगिरीसाठी प्रशिक्षण घेतल्याचं…

*‘मनोज जरांगे यांनी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले, आता आरक्षणाचा…,’ गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप काय?…

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे आता मनोज जरांगे यांच्याकडे गाड्या वाढतील, असा…

पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने पाकमध्ये घेतलं ट्रेनिंग?; भारतात होतं सिक्रेट मिशन…

हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राने पाकिस्तानमध्ये हेरगिरीचे प्रशिक्षण घेतलं. पहलगाम हल्ल्याच्या अगदी आधी तिचे प्रशिक्षण पाकिस्तानातील मुरीदके…

साई सुदर्शन-शुभमन गिलच्या वादळात दिल्लीचा सुपडासाफ; गुजरात, आरसीबी अन् पंजाबची थाटात प्लेऑफमध्ये एंट्री; मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा…

नवी दिल्ली- शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाची या हंगामात तुफानी कामगिरी सुरूच आहे. गुजरात टायटन्स…

मुंबईहून देवरूखला जाणाऱ्या कारचा खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, कार थेट पूलावरून खाली कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू; अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला….

खेड- मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली.…

आईच्या कुशीतच चिमुकल्याचा होरपळून मृत्यू; शेवटच्या क्षणीही तिने मिठीत घट्ट धरलं..

*सोलापूर-* सोलापूरातील अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मान मन्सूर यांच्या टॉवेल कारखान्याला आग लागल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.…

You cannot copy content of this page