खेड तालुक्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश, विकासाभिमुख नेतृत्वामुळे संघटनेला नवे बळ:आमदार योगेश कदम…

खेड : गृहराज्यमंत्री तथा खेडचे आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघ दौऱ्यादरम्यान, खेड तालुक्यात एक महत्त्वपूर्ण राजकीय…

चिपळूण नागरी तर्फे ९ जून रोजी संकल्प मेळावा व सहकार कार्यशाळा,मिशन २०२६ चे उद्दिष्ट सभासदांसमोर ठेवले जाणार!…

चिपळूण: चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सोमवार दिनांक ९ जून रोजी सकाळी १० वाजता चिपळूण बहादूरशेख नाका…

हत्तीचा माळ, खेर्डी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्हावे,पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत मागणी…

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील हत्तीचा माळ, खेर्डी (सध्याचे खेर्डी एमआयडीसी स्थळ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…

नवनिर्माण महाविद्यालय , लोवले संगमेश्वर येथील शैक्षणिक संकुलात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात..

*दीपक भोसले/संगमेश्वर-* नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या भाई हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ आणि वरिष्ठ…

बेदम मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल …

लांजा : कौटुंबिक कलह आणि जमिनीच्या वादातून ४८ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना १ मे…

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!…

*मेट्रो लाईन ४ च्या कामामुळे ठाणे ते ठाणे- घोडबंदर स्लिप रोड पुढील दोन दिवस रात्री वाहतुकीसाठी…

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन; वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

विषयाचा व्यासंग, सखोल चिंतन, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्याच्या लिखाणाची आणि वक्तृत्वाची वैशिष्ट्ये आहेत.ज्येष्ठ…

आगामी निवडणुकीमध्ये लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कोकण विभागाच्या कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा..

विरोधक कमकुवत झाल्याचाही पुनरुच्चार..लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा.. ठाणे:* आपले विरोधक…

‘आणीबाणी’चा दिवस काळा दिन पाळणे गरजेचे; भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मत…

देशातील आणीबाणीच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून, त्यावेळी काँग्रेस पक्षाने संविधानाचा अपमान केला. दीड लाखांपेक्षा…

लोटेतील मोर्चाप्रकरणी सुमारे ४५० जणांवर गुन्हा दाखल, कशासाठी काढला होता मोर्चा.. वाचा सविस्तर..

असगणी ग्रामस्थांनी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होता.लोटेतील मोर्चाप्रकरणी सुमारे ४५० जणांवर गुन्हा दाखल,…

You cannot copy content of this page