Tag: maharashtra
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख पासून जवळच असलेल्या आंगवली-मारळ येथील सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील बारमाही कोसळणा-या “धारेश्वर”धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण झाला आहे.हिरवा शालू परिधान केलेले निसर्ग सौदंर्य,खोल द-यातून कोसळणारा धबधबा,दूधाळ रंगाचे पाणी,दाट धुके पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वर्षांनुवर्षे बघायला मिळते.श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील “धारेश्वर “धबधब्याचे मनमोहक दृश्य…..(छाया -शांताराम गुडेकर )
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आरोग्य वर्धिनी केंद्र बुरंबी नूतन इमारतीचे लोकार्पण…..
आरोग्य केंद्रामधील रुग्ण संख्या ज्यावेळी कमी होईल त्यावेळी आरोग्य सेवा घरा घरा पोचली असेल:- ना.उदयजी सामंत.…
राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार! अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, मंत्रिमंडळात सामील झालेल्या नेत्यांची संपूर्ण यादी….
मुंबई- अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ३० ते ४० आमदारांसह…
पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता पुढील ३ महिने बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय….
भोर : सुरक्षिततेच्या कारणासाठी भोरहून महाडकडे जाणारा वरंध घाट शनिवारपासून (१ जुलै) ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्व…
“अपघात कशामुळे घडला आणि नेमकं…”; समृद्धी महामार्ग अपघातात २५ जणांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया….
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. यावर…
सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषणअपघात; अपघातात,26 प्रवाश्याचा मृत्यू,आकडा वाढण्याची शक्यता..
बुलढाणा- समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील 26 जणांचा मृत्यू झाला…
संगमेश्वर मध्ये अतिवृष्टीमुळे दोन मोठे वृक्ष कोसळल्याने एक वाहन व दोन दुकानांचे मोठ्या प्रमाणात (नुकसान छायाचित्र मकरंद सुर्वे)
संगमेश्वर – दिनांक 30 /6 /2023 रोजी पहाटे चार वाजता त्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर…
ज्युनिअर तायक्वादो स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई…
मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्टार वन तायक्वांदो अकादमीचे खेळाडू कु.वेदांत मंजिरी,महेश सावंत यानी क्युरेगी मध्ये सुवर्ण पदक…
उद्योग मंत्री उदय सामंत शनीवारी रत्नागिरी दौऱ्यावर, देवरूख येथे जनता दरबाराला उपस्थिती…
रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे शनीवारी…
अन्यायग्रस्त पीएचडी संशोधक विद्यार्थी ३० जूनला घेणार चैत्यभूमी येथे जलसमाधी..
मुंबई (बंडखोर वृत्तसेवा): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या सारथी व महाज्योतीमार्फत अनुक्रमे मराठा-कुणबी व…