चिपळुणात पोलीस असल्याचे सांगून अनोळखी इसमाने केली दागिन्यांची चोरी..

रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून अनोळखी इसमाने दागिन्यांची चोरी केली असल्याची घटना चिपळूण चिंचनाका ते एस.…

श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाने वाचा फोडलेला वेळेत पेन्शन वितरित करण्याचा “रत्नागिरी पॅटर्न” आता राज्यभरात लागू….

श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा ने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची मासिक सभेत ज्येष्ठ नागरिकांनी केली प्रशंसा…

मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेचे पोलीस व माजी नगरसेवकाने वाचविले प्राण..

सावंतवाडी/प्रतिनिधी:- सावंतवाडी येथील मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला सावंतवाडी पोलिसांसह माजी नगरसेवकांना वाचवण्यात यश आले आहे.…

मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उप-परीसरात पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू

रत्नागिरी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उप-परिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया…

यंदा गणेशोत्सवाला चाकरमानी कशेडी बोगद्यातून येणार?… सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना….

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगला वेग घेतला आहे. या चौपदरीकरणात कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी…

चांद्रयान 3 ने घेतली अवकाशात यशस्वीरित्या झेप; भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी होणार….

श्रीहरीकोटा- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या चांद्रयान ३ ने आज शुक्रवारी दुपारी २.३५…

चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लॅडिंग करण्यासाठी आज अवकाशात झेपावणार…

श्रीहरीकोटा- इस्त्रो आज चंद्रावर भारत देश तिसरे मिशन चांद्रयान लॉन्च करणार आहे. आज शुक्रवारी दुपारी 2…

माजी विद्यार्थी व पत्रकार यांचे पैसाफंडच्या कलादालनाला सदिच्छा भेट…

संगमेश्वर :- संस्थेचे सचिव धनंजय शेटये यांनी राज न्यूज कोकण चॅनलचे (युट्युब) चे रत्नागिरीचे पत्रकार व…

उप विभागीय कार्यालय कर्जत येथे निवेदनाद्वारे कशेले, खांडस, किकवी, चील्हार नदी वरील पुलाला पडलेले खड्डे आणि लोखंडी सल्या,आणि संरक्षण क ठाडा या संदर्भात निवेदन…

कर्जत – कळसे अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी उप…

१५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा….

मुंबई :- महाराष्ट्रात भाजपने दोन मोठ्या विरोधी पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेनंतर आता…

You cannot copy content of this page