भाकरीच्या प्रसादाचे वैशिष्ट्य प्रसादासाठी भाविकांची गर्दी…. *संगमेश्वर /प्रतिनिधी /दि २८ मार्च-* कसबा संगमेश्वर येथील देवी जाखमातेचा…
Tag: maharashtra
‘डोळ्यासमोर बिल्डिंग कोसळताना पाहिली’:म्यानमार-थायलंडमध्ये भूकंप, बँकॉकमधील भारतीयांनी सांगितले- यापूर्वी असे कधीही पाहिले नाही….
बँकॉक- ‘मी जेवणासाठी घरी आलो.’ तेवढ्यात माझं डोकं फिरायला लागलं. मला चक्कर आली. काही सेकंदातच मला…
‘शनि अमावस्या’ 2025; शनि देवांचं होणार राशी परिवर्तन, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा ‘हे’ पाच उपाय….
हिंदू धर्मात ‘शनि अमावस्या’ (Shani Amavasya 2025) तिथीला विशेष महत्त्व आहे. यंदा वर्षातील पहिली ‘शनि अमावस्या’…
परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीत विश्वशांतीसाठी महासत्संग सोहळ्याचे आयोजन…
रत्नागिरी (वार्ताहर) : महासत्संग सोहळा आयोजन समिती, कोकण विभागाच्या वतीने रत्नागिरीत विश्वशांतीसाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे अतिशय गुंतागुंतीची आतड्यांची यशस्वी शस्त्रक्रिया….
रत्नागिरी प्रतिनिधी- शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे श्री. दत्ताराम धावडे यांना दि.१५/०३/२०२५ रोजी रात्री…
मुंबई -गोवा महामार्गावर कानसई येथे उभ्या ट्रकला डंपरची जोरदार धडक; अपघातानंतर डंपर चालक पसार…
सुकेळी/ रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्यास थांबता थांबत नसल्याचे चित्र सध्यातरी नागोठणे…
सोनवी पुलाचे काम करताना चिखल मिश्रित पाणी थेट नदीत,ठेकेदाराचा बेजबाबदारपणा; राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेण्याची मागणी , सोनवी नदी लाखो रुपये खर्च करून केली होती गाळमुक्त…
संगमेश्वर l 27 मार्च – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना संगमेश्वर येथील सोनवी नदीवर…
मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा; वर्षभरात ३९९ अपघातात महामार्गाने घेतले १३७ जणांचे बळी….
चिपळूण- कोकणातून जाणारा राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्ग वाहन चालकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. गेली आठरा वर्ष सुरु…
बेकायदेशीरपणे तोडल्या जाणाऱ्या झाडांसाठी १ लाख रुपये दंड मंजूर ; सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब …
*नवी दिल्ली /प्रतिनिधी-* पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांवर दया दाखवली जाऊ नये. बेकायदेशीरपणे तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडासाठी १…
कोट्यवधी खर्च, तरी तहान भागेना; रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही टँकरमुक्ती दूरच…
रत्नागिरी- दरवर्षी मुबलक पाऊस पडतो आणि तरीही दरवर्षी उन्हाळ्यासोबत हातात हात घालून पाणीटंचाईही जिल्ह्यात दाखल होते.…