नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे,…
Tag: latest news
मौजे बामणोली गावातील वाढत्या नदी पात्राचा गावातील घरांना धोका…
नदीकाठी संरक्षण भिंत तात्काळ उभारा – रमेश कानावले संगमेश्वर (शांताराम गुडेकर )रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील…
सध्या डोळ्याची साथ चालू आहे कोणती काळजी घ्यावी व कोणते उपाय करावेत या संदर्भातील सविस्तर माहिती..
डोळा आल्यानंतर करावयाचे प्राथमिक उपचार व उपाय —– १) डोळे कोमट पाण्याने वारंवार स्वच्छ धुवा.२) गाईचे…
गगनचुंबी ताबूतांच्या भेटीने सांगलीतील कडेगावचा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम संपन्न…
सांगली- हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशात प्रसिद्ध असलेला सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत…
…हेच नेमके घडले नाही, त्यामुळेच ग्रीन रिफायनरी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला : खासदार सुनील तटकरे….
रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापुर तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका सातत्याने बदलत आहेत. याबाबत…
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा…
मुंबई- सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि…
महाराष्ट्राचा पहिलाच ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर….
▪️प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा…
कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक – कृषीमंत्री धनंजय मुंडे….
मुंबई– कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या…
ग्रामसभांवर शासनाची राहणार करडी नजर; रेकॉर्डिंग होणार…
▶️ प्रोसेडिंगमधील अफरातफरीला बसणार चाप रत्नागिरी – गावस्तरावरील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्षभरात चार ते पाच ग्रामसभा घेतल्या…
▶️सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना मार्च २०२३ च्या २७१ कोटीच्या खर्चास मान्यता…
▶️जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्र उभारणार ▶️‘पेपरलेस’ नियोजन बैठकीसाठी सदस्यांना टॅब देणार : पालकमंत्री उदय सामंत…