पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने पाकमध्ये घेतलं ट्रेनिंग?; भारतात होतं सिक्रेट मिशन…

हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राने पाकिस्तानमध्ये हेरगिरीचे प्रशिक्षण घेतलं. पहलगाम हल्ल्याच्या अगदी आधी तिचे प्रशिक्षण पाकिस्तानातील मुरीदके…

साई सुदर्शन-शुभमन गिलच्या वादळात दिल्लीचा सुपडासाफ; गुजरात, आरसीबी अन् पंजाबची थाटात प्लेऑफमध्ये एंट्री; मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा…

नवी दिल्ली- शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाची या हंगामात तुफानी कामगिरी सुरूच आहे. गुजरात टायटन्स…

मुंबईहून देवरूखला जाणाऱ्या कारचा खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, कार थेट पूलावरून खाली कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू; अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला….

खेड- मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली.…

आईच्या कुशीतच चिमुकल्याचा होरपळून मृत्यू; शेवटच्या क्षणीही तिने मिठीत घट्ट धरलं..

*सोलापूर-* सोलापूरातील अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मान मन्सूर यांच्या टॉवेल कारखान्याला आग लागल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.…

संगमेश्वर कोंडअसुर्डे येथे कुमारी ज्ञानसी पोवळे हिचा सत्कार समारंभ संपन्न…

संगमेश्वर- संगमेश्वर कोंडसुर्डे येथील ज्येष्ठ नागरिक श्री प्रमोद शंकर पोवळे यांची नात कुमारी ज्ञानसी प्रशांत पोवळे…

एक देश, एक निवडणुकीमुळे खर्चात बचत; संसदीय समितीच्या अध्यक्षांचा दावा…

मुंबई : विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या होतात, या निवडणुकांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प होतात आणि देशाच्या…

‘भारत माता की जय..वंदे मातरम.. भारतीय सैनिकांना मानवंदनाः भव्य ‘शौर्यवंदना तिरंगा रॕली’ , रत्नागिरीकरांचा मोठा सहभाग…

*रत्नागिरी – पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करुन पाकिस्तानला…

श्री स्वामी सेवामार्गातर्फे राष्ट्राभिमानी पिढी घडविण्याचे कार्य – परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे ,राष्ट्ररक्षणासाठी गुरुचरित्र  पारायणात ९०० सेवेकऱ्यांचा सहभाग…

नाशिक : समाजाला आज मूल्यसंस्काराची खरी गरज असून श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे जाज्वल्य राष्ट्राभिमानी, देशाभिमानी, समर्थ,…

इंद्रायणी पूररेषेतील कोट्यावधी रुपयांचे 36 आलिशान बंगले जमीनदोस्त!…

पिंपरी : इंद्रायणी नदी लगतच्या निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेल्या अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या 36 बंगल्यांवर निष्कासनाची कारवाई…

ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन साठी तहसीलदार कार्यालयाकडून विशेष कॅम्पचे आयोजन…

*रत्नागिरी-* रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन होण्याचे काम प्रलंबित आहे. रेशन कार्ड १२ अंकी झाल्याशिवाय केंद्र…

You cannot copy content of this page