कोंड असुर्डेतील सचिन खेडेकरचा राज्यस्तरीय सन्मान – संगमेश्वर पंचक्रोशी वैश्य समाजातर्फे सत्कार….

संगमेश्वर प्रतिनिधी- कोंड असुरडे (ता. संगमेश्वर) येथील ७ वर्षीय *सचिन विनीत खेडेकर* याला *“मेजर ध्यानचंद महाराष्ट्र…

वनताराच्या घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, नांदणी मठानजीक महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास करणार मदत….

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वनताराच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने…

लक्ष्मी’पाठोपाठ कौटुंबिक कलहाची ‘अवदसा’; नागपूर-रत्नागिरीचे २२४ कोटी न्यायालयात पडून …

कोल्हापूर : लक्ष्मीपाठोपाठ अवदसा येते ही म्हण नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठीच्या भूसंपादनातून पुन्हा अनुभवायला येत आहे. नुकसानभरपाईची घसघशीत…

मुसळधार पावसामुळे नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पोहोचले पुराचे पाणी…

नृसिंहवाडी : सांगली ,सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने व काही…

गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली झाल्याचा आनंद : धनंजय महाडिक!…

कोल्हापूर : दि १ जुन- गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह गोकुळ दूध…

कोल्हापूरात महिलेला साखळदंडाने बांधून ठेवलं; पोलीसांनी साखळदंडातून महिलेची केली सुटका…

कोल्हापूर- पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी…

प्रेमात झाले अंध, कुटुंबे उद्ध्वस्त: अश्विनी बिद्रे-अभय कुरुंदकर प्रेमकहाणीचा करुण अंत….

पती राजू गोरे यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. यानंतर तपासाला गती…

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग प्रलंबितच रेल्वे मंत्रालयाचे दुर्लक्ष २५ वर्षापासून होत आहे प्रवाशांची मागणी…

शास्त्रीपूल (वहाब दळवी) – रत्नागिरी जिल्ह‌यातील राजापूर आणि वैभववाडी तालुक्यातून कोल्हापूर, सांगलीला जाण्यासाठी सोय व्हावी,यासाठी वैभववाडी…

मोडकी लॅम्ब्रोडर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक…; हसन मुश्रीफांचा प्रवास डोळे पांढरे करणारा…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये राजकारण रंगले आहे. समरजीत घाटगे यांच्या प्रचारसभेमध्ये पालकमंत्री हसनस मुश्रीफ यांच्यावर निशाणा…

कोल्हापुरात काँग्रेसमध्ये भूकंप, महाविकास आघाडीला मोठा झटका, अधिकृत उमेदवारानेच घेतली माघार, काय घडलं?..

उत्तर कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का…

You cannot copy content of this page