महामार्गाची ‘समृद्धी’ झाली; ठाणे-वडपे रस्ता दारिद्र्यातच,अधिकाऱ्याला दाखवणार घरचा रस्ता,जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी…

*ठाणे:* ठाणे ते भिवंडी वडपे या रस्त्याचे काम कासवगतीने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना…

‘वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे….

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार,कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन….…

लवकरच अंजीवडे घाटाचा भव्य दिव्य थाटामाटात शुभारंभ करणार– आम.निलेश राणे,अंजीवडे घाट रस्त्याचा डीपी.आर बनवण्याचे काम सुरू….

माणगाव/ प्रतिनिधी:- माणगाव खोऱ्यातून कोल्हापूरला जोडणाऱ्या आणि सर्वात जवळचा, सर्व घाटांना पर्यायी असणाऱ्या अंजीवडे घाट रस्त्याचा…

सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं : अन्यथा विराट मोर्चा काढणार, कुणबी समाजाचा सरकारला इशारा….

सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं, अन्यथा विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुणबी समाजानं दिला.…

ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी फोडले ठाकरे सरकारवर खापर… म्हणाले, “मविआने…”

ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारवर…

ठेकेदारांची बिलं थकली, जलजीवन’ची कामे बंद; रत्नागिरी जिल्ह्यात ७५० योजनांचे काम …

रत्नागिरी : खेड्यापाड्यात राहणाऱ्या प्रत्येकाला पिण्यायाेग्य पाणी मिळावे, यासाठी शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी याेजना राबविण्यास…

पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द…

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रॅज्यूएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा करण्याचा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी)…

राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार : मुख्यमंत्री फडणवीस….

*नागपूर :*  आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण आदी…

राजापुरातील ‘रावणाला’ राज्य संरक्षित दर्जा, काय आहे हे कातळशिल्प.. जाणून घ्या…

राजापूर (जि.रत्नागिरी) : देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित…

गणेशोत्सवासाठी कोकण वासियांकरीता  रेल्वे मार्गावर ३६७ अधिक फेऱ्या जाहीर…

मुंबई : कोकण तसेच इतर भागात गणेशोत्सवसाठी  यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षीच्या तुलनेत ३६७ अधिक फेऱ्या ठरवल्या…

You cannot copy content of this page