राम मंदिर बांधकामाच्यावेळी आढळल्या प्राचीन मुर्त्या, शिलालेख आणि स्तंभ

अयोध्या ,उत्तर प्रदेश- या छायाचित्रांमध्ये पुरातन काळातील मुर्त्या, स्तंभ तसेच शिलालेख दिसत असून हा प्राचीन दस्तावेज…

जी-२० शिखर परिषदेचा पंतप्रधानांनी केला समारोप; ‘या’ देशाकडे दिली अध्यक्षपदाची जबाबदारी.

नवी दिल्ली – देशाच्या राजधानीत भारत मंडपम याठिकाणी मागील दोन दिवसापासून जी २० शिखर परिषद सुरू…

भारताचा पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय:आशिया चषकात PAKला 228 धावांनी हरवले; कोहली-राहुलने झळकावली शतके

कोलंबिया, श्रीलंका- भारताने पाकिस्तानवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय आशिया चषकाच्या सुपर-4 सामन्यात संघाने…

G- 20 परिषद Update- 4.. भारत भूमीने अडीच हजार वर्षांपूर्वीच मानवतेचं कल्याण व सुख निश्चित करण्याचा संदेश दिलाय- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी..

९ सप्टेंबर/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची राजधानी दिल्लीत आजपासून (९ सप्टेंबर) सुरू झालेल्या जी२०…

जम्मू-काश्मीरच्या कलम 370 चं काय होणार? सुनावणी पूर्ण; सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निर्णय..

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर…

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुपुत्राने सनातन धर्माची केली डेंग्यू अन् मलेरियाशी तुलना;भाजपाकडून टीकास्र..

भाजपाकडून आक्षेप घेतल्यानंतरही वक्तव्यावर ठाम असल्याचं उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितलं. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मांबद्दल वादग्रस्त…

लेहमध्ये त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन, कर्नल सुनील शेओरन यांची फडणवीस यांनी घेतली भेट

लेह/मुंबई दि. ३ : लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

आदित्य एल-1 प्रक्षेपण हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश- पंतप्रधान नरेंद्र मोदी

०२ सप्टेंबर/नवी दिल्ली– भारताची सूर्य मोहीम आदित्य एल-1 (Aditya L1) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली आहे. भारताच्या…

भालाफेकपटू नीरज चोप्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेत जिंकले पहिले सुवर्णपदक

भालाफेकपटू नीरज चोप्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन मुंबई, दि. २८ : हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथे…

‘चांद्रयान 3’ चे मोठे यश; विक्रम लँडरने पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या तापमानाची पाठवली.

श्रीहरीकोटा- देशाची अतिमहत्त्वाकांक्षी मोहिम असलेली चांद्रयान 3 यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्याने भारताने अंतराळ क्षेत्रात स्वतःचा…

You cannot copy content of this page