मुंबई- निवडणूक आयोगाने मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याकडून आदेशाचे पालन न केल्याबद्दल उत्तरे मागवली आहेत. हे…
Tag: Dilhi
कानपूर कसोटी: निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास आधीच संपला पहिल्या दिवसाचा खेळ, कारण काय?…
भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर इथं खेळला जात…
मोदींची बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या संघाशी भेट…
नवी दिल्ली : बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने दणक्यात सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad)…
भारत बनला आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश; पाकिस्तान अडचणीत…
*सिडनी/नवी दिल्ली :* आशिया पॉवर इंडेक्स-2024 च्या अहवालानुसार, भारत आशियातील तिसरा (India Powerful Country) सर्वात शक्तिशाली…
इस्रायलने हिजबुल्लाहच्या स्थानांवर हवाई हल्ला, 274 ठार, 700 हून अधिक जखमी…
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. इस्रायली लष्कराने लेबनॉनच्या दक्षिण आणि उत्तर-पूर्व भागात मोठ्या…
8 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन… प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या 54 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान…
रत्नागिरी : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या प्रथम वर्धापन दिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे ऑनलाईन…
अश्विन अण्णा हैं तो मुमकिन है…! चेन्नईत बांगलादेशचा पराभव करत अश्विननं पाडला विक्रमांचा पाऊस….
भारतीय क्रिकेट संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या आर.…
तिरुपती प्रसादमचे प्रकरण सुप्रीम काेर्टात:केंद्राने मागवला अहवाल, धर्म रक्षण बाेर्ड बनवा- उपमुख्यमंत्री पवन कल्याण…
हैदराबाद- साजूक तुपातील भेसळ उजेडात आल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) पुरवठादार कंपन्यांशी असलेला करार संपुष्टात आणला.…
काँग्रेसमधल्या देशप्रेमाच्या आत्म्याने प्राण सोडला:मोदी म्हणाले- गणपती पूजेचाही त्यांना तिटकारा; मी गणेश पूजा केल्याने ते अस्वस्थ झाले…
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेतील सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमधील देशभक्तीच्या आत्म्याने प्राण सोडला आहे.…
सरकारचा मोठा निर्णय ; ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी..
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला…