रत्नागिरी- विविध मागण्यांसाठी आंबा-काजू बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केले.

आंबा, काजू बागायतदारांचे साखळी उपोषण एकदाही कर्जमाफी नाही ; आंदोलक आक्रम, दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामाचा इशारा..…

पण, भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यामुळे युती होता होता राहिली, प्रफुल्ल पटेल यांचा वैचारिक मंथन शिबिरात गौप्य्स्फोट….

कर्जत: (सुमित शिरसागर)- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी खुलासा करा म्हणत माझ्याकडे सरकवल्या. काही…

पीक विमा भरण्यास ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ !

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश… शेतकऱ्यांनी आ. निकम यांचे मानले आभार …. मुंबई – प्रधानमंत्री…

कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक – कृषीमंत्री धनंजय मुंडे….

मुंबई– कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या…

आमदार शेखर निकम यांनी आंबा काजू उत्पादक शेतकरी व प्रक्रिया उद्योग याबाबत अभ्यासपूर्ण मांडल्या अडचणी….

मुंबई ,30 जुलै कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणेबाबतची बैठक कृषी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत…

You cannot copy content of this page